शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

मुंबई ३७.२ अंशांवर

By admin | Updated: February 16, 2017 04:57 IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबापुरीतले राजकीय वातावरण तापले असतानाच आता ऋतू बदलाच्या काळात येथील हवामानातही बदल

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबापुरीतले राजकीय वातावरण तापले असतानाच आता ऋतू बदलाच्या काळात येथील हवामानातही बदल नोंदवण्यात येत आहेत. प्रतिचक्रीवादळ, वाऱ्याची बदलती दिशा आणि वारे स्थिर होण्यास लागणारा विलंब हे घटक मुंबईतील कमाल तापमान वाढीस कारणीभूत आहेत. सर्वसाधारण कमाल तापमानाच्या तुलनेत ही वाढ ५.७ अंश सेल्सिअस असून, बुधवारी मुंबईचे किमान तापमान ३७.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे.मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात हा काळ ऋतू बदलाचा आहे. या काळात तापमानात काही अंशी वाढ नोंदवण्यात येते. सद्य:स्थितीमध्ये मध्य प्रदेशावर प्रतिचक्रीवादळासारखी स्थिती असून, पूर्वेकडून दक्षिणेकडे वेगाने वारे वाहत आहेत. हवामानात हे बदल नोंदवण्यात येत असतानाच मुंबईचा विचार करता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. हे वारे स्थिर होण्यास उशीर होत असल्याने मुंबईच्या तापमानाचा पारा चढतो आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत तापमानात चढउतार होत राहतील आणि कमाल तापमान अधिक नोंदवण्यात येईल. (प्रतिनिधी)