शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘मुळा’चे पाणी ‘जायकवाडी’कडे रवाना

By admin | Updated: December 9, 2014 02:07 IST

राजकीय नेते आणि लाभक्षेत्रतील हजारो शेतक:यांचा विरोध झुगारून सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्यात आल़े

अहमदनगर : राजकीय नेते आणि लाभक्षेत्रतील हजारो शेतक:यांचा विरोध झुगारून सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्यात आल़े 
माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वात निळवंडे धरणावर आंदोलन झाले तर घोडेगाव येथे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी पुणो-औरंगाबाद महामार्ग रोखून धरला. मुळा धरणातून पाणी सोडल्याने संतापलेल्या शेतक:यांनी पाटबंधारेच्या अधिका:यांना थेट धरणावर गाठून जाब विचारला. यावेळी झटापटही झाली. पोलिसांनी बळाचा वापर करत विरोध मोडून काढत कार्यकत्र्याना अटक केली.  
दुपारी दोन वाजता ‘मुळा’तून  1125 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल़े तर तीन वाजता हा वेग वाढवून 1925 क्युसेक केला़ मुळातून वेगाने सोडलेले हे पाणी जायकवाडीच्या दिशेने ङोपावल़े  मुळातून 1925 क्युसेक वेगाने चार दिवस विसर्ग केल्यानंतर 3़59 टीएमसी पाण्याचे उद्दीष्ट पूर्ण होणार आह़े
भंडारदरा धरणातून जायकवाडी प्रकल्पात 4़3क् टीएमसी पाणी सोडण्यासाठी निळवंडे धरणात 4,8क्क् क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आह़े निळवंडे ओव्हरफ्लो होण्यासाठी अजूनही दोन दिवस लागणार आहेत़ निळवंडे ओव्हरफ्लो झाल्यानंतर प्रवरानदीपात्रतून जायकवाडीला पाणी जाणार आह़े 
भंडारदरा व निळवंडे धरणात एकून 15़5क् टीएमसी पाणीसाठा असून, यातील 4़3क् टीएमसी पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात येणार आह़े मुळा धरणात 19 टीएमसी पाणी साठा आह़े त्यातील 3़59 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
 
च्जायकवाडी धरणाच्या ऊध्र्व भागातून पाणी सोडण्यासंदर्भात गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या 5 डिसेंबर 2क्14 रोजीच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्याची याचिकाकत्र्याची विनंती औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी नामंजूर केली आहे. ही याचिका सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचा निर्णय दिला.
च्गोदावरी खोरे विकास महामंडळाने 5 डिसेंबर रोजी आदेश काढून जायकवाडीच्या ऊध्र्व भागातील धरणातून पाणी सोडण्याचे सांगितले. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी नाशिक, औरंगाबादचे मुख्य अभियंता लाभ क्षेत्रविकास प्राधिकरण (कडा) आणि विभागीय आयुक्त, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, तसेच नाशिक, अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना दिले. ही याचिका त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या़ बी़ पी़ कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़