शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महावितरणने क्षेत्रीय अभियंत्यांना डावलले?

By admin | Updated: October 4, 2016 05:05 IST

प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ऊर्जा मंत्रालयाने महावितरणचे विभाजन करून औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि कल्याण अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन

मुंबई : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ऊर्जा मंत्रालयाने महावितरणचे विभाजन करून औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि कल्याण अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाआडून महावितरण प्रशासनाने मात्र वीज ग्राहक सेवेला महत्त्व देणाऱ्या क्षेत्रिय अभियंते आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांना डावलले आहे, तर औद्योेगिक संबंध विभागावर (‘आय आर’) मेहरनजर दाखविली असल्याने नाराजीचा सूर आहे.महावितरणच्या नव्या रचनेनुसार नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक म्हणून प्रसाद रेशमे यांची, तर पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदी संजय ताकसांडे यांची नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद आणि कल्याण प्रादेशिक कार्यालयासाठी संचालकपदी दोन आयएएस दर्जाचे अधिकारी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ऊर्जामंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयास पाठविला आहे. सध्या कल्याण कार्यालयाचा पदभार भांडुपचे मुख्य अभियंता सतीश करपे तर औरंगाबादचा कार्यभार तेथील मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रादेशिक कार्यालये करताना परिमंडल आणि त्याखालील कार्यालयांतील अभियंत्यांची पदे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे क्षेत्रिय अभियंत्यांची धावपळ वाढून त्याचा ग्राहक सेवेवर परिणाम होऊ शकतो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.शिवाय, कधी काळी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या समकक्ष असणाऱ्या औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांचे व्यवस्थापनाने भलतेच लाड पुरविले आहेत. जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अपग्रेडेशनचा प्रस्ताव असतानाही त्यास केराची टोपली दाखवली गेली आहे. (विशेष प्रतिनिधी)