शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

राज्यात उष्माघाताचे ४५०० हून अधिक कॉल

By admin | Updated: May 26, 2016 02:08 IST

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून

पुणे : राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून तब्बल चार हजार ५२१ कॉल उष्माघाताचा त्रास झाला म्हणून आले आहेत. तीव्र झळांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जनजीवन होरपळून गेले आहे. साहजिकच तेथील नागरिकांना उष्माघाताचा जास्त त्रास झाला. उन्हामुळे डोकेदुखी, ताप, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास या समस्यांचे स्वरुप तीव्र होते. प्रसंगी व्यक्ती बेशुद्ध होऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशावेळी १०८ क्रमांक फिरवून अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.याबाबत माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी सर्व्हीसेसच्या डॉ. ज्योत्स्ना माने म्हणाल्या, साधारणत: दरवर्षीच उन्हाळ््याच्या दिवसात डायल १०८ ला अशाप्रकारचे कॉल येतात. मात्र यावर्षी ही संख्या जास्त असल्याचे दिसते. साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च वैशाख वणव्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढतात. राज्यभरातून फेब्रुवारीमध्ये १४०४ कॉल उष्माघाताच्या रुग्णांचे आले. तर मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे १६०७ व १५१० कॉल आले. सर्वाधिक कॉल अमरावतीतून आले असून त्यांची संख्या ७७१ इतकी आहे. त्याखालोखाल यवतमाळमधून २५७ कॉल आले. उष्माघाताने मरण पावलेल्यांची सर्वाधिक संख्या विदर्भातच आहे. यशिवाय मुंबईतून २४८ कॉल उष्माघातासाठी आले. शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ‘डायल १०८’ ही तातडीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)