शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत १३०० हून अधिक लोकसेवकांना अटक

By admin | Updated: December 10, 2015 02:57 IST

२०१५ वर्षामध्ये १० महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १०५० प्रकरणांमध्ये १३०० हून अधिक शासकीय लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर : २०१५ वर्षामध्ये १० महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १०५० प्रकरणांमध्ये १३०० हून अधिक शासकीय लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे. यातील ५६ प्रकरणांमध्ये अभियोग दाखल करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे. विधान परिषदेत रामराव वडकुते, दीपकराव साळुंखे-पाटील, ख्वाजा बेग यांच्यासह इतर आमदारांनी राज्यातील विविध विभागांतील लाचप्रकरणांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. १ जानेवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत लाचप्रकरणांत विविध खात्यांतील १,३६२ शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. १०५० पैकी ४५० प्रकरणांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. १६६ प्रकरणांमध्ये अभियोग दाखल करण्यास मंजुरी प्राप्त झालेली नाही. तर ३७५ प्रकरणांमध्ये गुन्ह्याचा तपास चालू आहे, अशी माहिती लेखी उत्तरात नमूद करण्यात आली.साडेतीन वर्षांत १४६ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईदरम्यान, २०१२ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे १४६ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात मुंबई परिक्षेत्राअंतर्गत ४७, पुण्यातील ३९ तर औरंगाबाद क्षेत्रातील २५ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कण्यात आल्याची माहिती लेखी उत्तरातून देण्यात आली.