शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

वनतोडीमुळे मान्सून चक्र बिघडले

By admin | Updated: August 25, 2016 05:32 IST

समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात समुद्र आटून जाईल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होईल.

मुंबई : समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात समुद्र आटून जाईल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होईल. परिणामी मान्सूनचे वेळापत्रक आणखी बिघडेल, अशी भीती मुंबई आयआयटीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या कारणात्सव मान्सून व्यवस्थित पाहिजे असेल तर औद्योगिकरणासाठी सुरु असलेली वृक्षांची तोड ताबडतोब थांबवा. अन्यथा विनाशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आयआयटीच्या अहवालात देण्यात आला आहे.जून-जुलै महिना सुरु झाला की मान्सूनचे वेध लागतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे वेळापत्रक बिघडले आहे. आता तर जून आणि जुलै महिन्यात पाऊस पडेल की नाही? याचीही शाश्वती देता येत नाही. या हवामान बदलाचा आयआयटी मुंबईने अभ्यासपुर्ण अहवाल सादर केला आहे. मागील काही वर्षांत औद्योगिकरणाच्या नावाखाली जंगलांची तोड होत असल्याचे उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांतून समोर येत आहे. याबाबत आयआयटी मुंबईचे विभाग प्राध्यापक शुभिमल घोष आणि हवामान अभ्यासक सुपंथा पॉल यांनी अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, देशातील जंगलांची तोड करून त्या जागेचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याचा परिणामी हवामानावर होत आहे. तापमानात होणारी वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. उत्तर पूर्व आणि ईशान्य भारताचा विचार करता १९८० आणि २००० या कालावधीत जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आणि त्याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे.>उपायांसाठी सरकारने पुढे यावेफॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाच्या अहवालानुसार २००९ पासून जंगलात घट झाली आहे. याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. २००९ पासूनचे अहवाल अभ्यासले तर १० ते १२ चौरस किलोमीटर जंगल दरवर्षी शेतजमिनीखाली येते. त्यामुळे निसर्गाचा हानी होते. आयआयटीने यावर अभ्यास केला ही चांगली गोष्ट आहे. पण आता यावर उपायांसाठी सरकारने पुढे आले पाहिजे- किशोर रिठे, हवामान अभ्यासक