शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

वनतोडीमुळे मान्सून चक्र बिघडले

By admin | Updated: August 25, 2016 05:32 IST

समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात समुद्र आटून जाईल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होईल.

मुंबई : समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात समुद्र आटून जाईल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होईल. परिणामी मान्सूनचे वेळापत्रक आणखी बिघडेल, अशी भीती मुंबई आयआयटीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या कारणात्सव मान्सून व्यवस्थित पाहिजे असेल तर औद्योगिकरणासाठी सुरु असलेली वृक्षांची तोड ताबडतोब थांबवा. अन्यथा विनाशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आयआयटीच्या अहवालात देण्यात आला आहे.जून-जुलै महिना सुरु झाला की मान्सूनचे वेध लागतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे वेळापत्रक बिघडले आहे. आता तर जून आणि जुलै महिन्यात पाऊस पडेल की नाही? याचीही शाश्वती देता येत नाही. या हवामान बदलाचा आयआयटी मुंबईने अभ्यासपुर्ण अहवाल सादर केला आहे. मागील काही वर्षांत औद्योगिकरणाच्या नावाखाली जंगलांची तोड होत असल्याचे उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांतून समोर येत आहे. याबाबत आयआयटी मुंबईचे विभाग प्राध्यापक शुभिमल घोष आणि हवामान अभ्यासक सुपंथा पॉल यांनी अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, देशातील जंगलांची तोड करून त्या जागेचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याचा परिणामी हवामानावर होत आहे. तापमानात होणारी वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. उत्तर पूर्व आणि ईशान्य भारताचा विचार करता १९८० आणि २००० या कालावधीत जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आणि त्याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे.>उपायांसाठी सरकारने पुढे यावेफॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाच्या अहवालानुसार २००९ पासून जंगलात घट झाली आहे. याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. २००९ पासूनचे अहवाल अभ्यासले तर १० ते १२ चौरस किलोमीटर जंगल दरवर्षी शेतजमिनीखाली येते. त्यामुळे निसर्गाचा हानी होते. आयआयटीने यावर अभ्यास केला ही चांगली गोष्ट आहे. पण आता यावर उपायांसाठी सरकारने पुढे आले पाहिजे- किशोर रिठे, हवामान अभ्यासक