शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारमुळे देश पुन्हा परावलंबी?

By admin | Updated: September 2, 2014 23:30 IST

देश पुन्हा परावलंबी होण्याची भीती असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केले.

डोंबिवली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 1क्क् दिवस पूर्ण झाले असून त्यांनी या काळात जे निर्णय घेतले, त्यामुळे देश पुन्हा परावलंबी होण्याची भीती असल्याचे मत  सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केले.
 येथील मॉडेल महाविद्यालयात रौप्य महोत्सव वर्षानिमित्त ‘विकास योजना-आर्थिक फायदा व पर्यावरणाचा :हास’ या विषयावरील व्याख्यानानंतर त्या पत्नकारांशी बोलत होत्या. 
पाटकर पुढे म्हणाल्या, मोदी सरकारने गेल्या 1क्क् दिवसांत जे निर्णय घेतले ते धक्कादायक असून देशात चर्चा न करता इतर देशांबरोबर करार केले आहेत. बुलेट ट्रेनचा उपयोग कुणाला होणार? त्यापेक्षा पायवाटा, रस्ते करायला प्राधान्य द्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या़ आगामी विधानसभा निवडणूकच नव्हे तर निवडणुकीच्या राजकारणातून मी बाजूला झाले आहे.  (प्रतिनिधी)
 
आप पार्टीने महाराष्ट्रातील  विधानसभेच्या निवडणुकीत थोडय़ा जागा लढवायला हव्या होत्या. पार्टीने केवळ  निवडणूक ते निवडणूक एवढेच काम करू नये असा टोलाही लगावला.