शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘मोदी सरकारने राज्याला भरभरून दिले’

By admin | Updated: May 26, 2016 01:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ भावनेने अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. द्विवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेगाने प्राप्त झालेल्या परवानग्या आणि मिळालेल्या साहाय्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शहर विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. केंद्र सरकारची दोन वर्षांची वाटचाल महाराष्ट्रासाठीही महत्त्वपूर्ण असून राज्याला केंद्राचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. दुष्काळ निवारणासाठी ३ हजार ५० कोटी, शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांसाठी ९ हजार २०० कोटी रुपयांची मदत मिळाली. एवढी मदत यापूर्वी कधीही मिळालेली नव्हती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. (विशेष प्रतिनिधी)ही तर ‘अच्छे दिन‘ची दुसरी पुण्यतिथी - चव्हाणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दाखविलेल्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नांची २६ मे ही दुसरी पुण्यतिथी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दोन वर्षांत महागाई कमी करण्याचे आश्वासन हवेत विरले उलट सामान्यांचे जगणे महाग झाले. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष २६ ते ३१ मे दरम्यान आंदोलन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.