शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

‘मोदी सरकारने राज्याला भरभरून दिले’

By admin | Updated: May 26, 2016 01:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ भावनेने अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. द्विवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेगाने प्राप्त झालेल्या परवानग्या आणि मिळालेल्या साहाय्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शहर विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. केंद्र सरकारची दोन वर्षांची वाटचाल महाराष्ट्रासाठीही महत्त्वपूर्ण असून राज्याला केंद्राचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. दुष्काळ निवारणासाठी ३ हजार ५० कोटी, शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांसाठी ९ हजार २०० कोटी रुपयांची मदत मिळाली. एवढी मदत यापूर्वी कधीही मिळालेली नव्हती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. (विशेष प्रतिनिधी)ही तर ‘अच्छे दिन‘ची दुसरी पुण्यतिथी - चव्हाणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दाखविलेल्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नांची २६ मे ही दुसरी पुण्यतिथी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दोन वर्षांत महागाई कमी करण्याचे आश्वासन हवेत विरले उलट सामान्यांचे जगणे महाग झाले. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष २६ ते ३१ मे दरम्यान आंदोलन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.