शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी सरकारने राज्याला भरभरून दिले’

By admin | Updated: May 26, 2016 01:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ भावनेने अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. द्विवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेगाने प्राप्त झालेल्या परवानग्या आणि मिळालेल्या साहाय्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शहर विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. केंद्र सरकारची दोन वर्षांची वाटचाल महाराष्ट्रासाठीही महत्त्वपूर्ण असून राज्याला केंद्राचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. दुष्काळ निवारणासाठी ३ हजार ५० कोटी, शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांसाठी ९ हजार २०० कोटी रुपयांची मदत मिळाली. एवढी मदत यापूर्वी कधीही मिळालेली नव्हती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. (विशेष प्रतिनिधी)ही तर ‘अच्छे दिन‘ची दुसरी पुण्यतिथी - चव्हाणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दाखविलेल्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नांची २६ मे ही दुसरी पुण्यतिथी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दोन वर्षांत महागाई कमी करण्याचे आश्वासन हवेत विरले उलट सामान्यांचे जगणे महाग झाले. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष २६ ते ३१ मे दरम्यान आंदोलन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.