शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

‘मोदी सरकारने राज्याला भरभरून दिले’

By admin | Updated: May 26, 2016 01:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राला भरभरून दिले असून त्याबद्दल परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र केंद्र सरकारचे कृतज्ञ भावनेने अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. द्विवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना वेगाने प्राप्त झालेल्या परवानग्या आणि मिळालेल्या साहाय्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शहर विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. केंद्र सरकारची दोन वर्षांची वाटचाल महाराष्ट्रासाठीही महत्त्वपूर्ण असून राज्याला केंद्राचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. दुष्काळ निवारणासाठी ३ हजार ५० कोटी, शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांसाठी ९ हजार २०० कोटी रुपयांची मदत मिळाली. एवढी मदत यापूर्वी कधीही मिळालेली नव्हती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. (विशेष प्रतिनिधी)ही तर ‘अच्छे दिन‘ची दुसरी पुण्यतिथी - चव्हाणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दाखविलेल्या ‘अच्छे दिन’च्या स्वप्नांची २६ मे ही दुसरी पुण्यतिथी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. दोन वर्षांत महागाई कमी करण्याचे आश्वासन हवेत विरले उलट सामान्यांचे जगणे महाग झाले. लोकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष २६ ते ३१ मे दरम्यान आंदोलन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.