शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

कोलंबस वाट का चुकला ?

By admin | Updated: February 18, 2017 14:36 IST

सागरी प्रवास आज जितका सुलभ दिसतो. तसा तो सुरुवातीच्या दिवसांमध्ये नव्हता. हजारो वर्षांपूर्वी सागरी प्रवास सुरु झाला तेव्हा तो अत्यंत धोकादायक होता.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 18 - सागरी प्रवास आज जितका सुलभ दिसतो. तसा तो सुरुवातीच्या दिवसांमध्ये नव्हता. हजारो वर्षांपूर्वी सागरी प्रवास सुरु झाला तेव्हा तो अत्यंत धोकादायक होता. सुरुवातीच्या काळात धाडसी दर्यावर्दी समुद्रात आपल्या होडया झोकून द्यायचे. पण किनारा नजरेआड गेली की, काय अनर्थ ओढवेल हे माहिती नसल्यामुळे समुद्राच्या कडेकडेने आपली होडी हाकारायचे. 
 
पुढे हळूहळू अनुभव आणि वेगवेगळया प्रयोगांमधून प्रमाण, दिशा, आक्षांश, रेखांश, निश्चित करुन समुद्रात विविध दिशांना प्रवास सुरु झाला. त्याचवेळी ओंडक्याच्या मदतीने जहाजाचा वेग मोजायची पद्धत विकसित केली. आता स्पीड लॉग या अत्याधुनिक उपकरणाने जहाजाचा वेग मोजतात.  
 
कोलंबसच्या काळात 15 व्या शतकात समुद्रातून वाट शोधण्याच्या वेगवेगळया पद्धती अवगत होत्या. तरीही कोलंबस वाट का चुकला ? युरोपियन दर्यावर्दी त्यावेळी अॅस्ट्रोलेब, दुर्बिणीचा वापर करायचे. पण प्रश्न होता रेखांशाचा. त्या काळात अचूकपणे रेखांश मोजण्याचे गणित सुटलेले नव्हते. त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेने आपण किती अंतर आलोय हे कोणालाही खात्रीने सांगता येत नव्हते. अशा परिस्थितीत भारताचे रेखांश माहिती नसलेला कोलंबस पश्चिमेकडे निघाला आणि समोर जो पहिला भूभाग दिसला त्याला भारत समजून बसला. 
 
- महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या पत्रिकेतील कॅप्टन सुनील सुळे यांच्या लेखातील काही भाग बातमीरुपाने प्रसिद्ध केला आहे.