शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

उत्तरेतील लाखो मुले शिक्षणापासून दूर

By admin | Updated: July 22, 2014 00:25 IST

माहिती मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभा सदस्य व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

नवी दिल्ली : सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान राबवूनही राजस्थान, झारखंड, बिहार, कर्नाटक, हरियाणा आणि आसाम या राज्यातील 17 लाख 24 हजार मुले गेल्या वर्षी शाळेपासून दूर राहिल्याची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभा सदस्य व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
 मुलांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी म्हणून, जोड अभ्यासक्रम घेतले जातात. विशेष प्रशिक्षण केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली असून, ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी म्हणून 339. 97 कोटी रूपयांची तरतूद केली आहे, असेही इराणी यांनी सांगितले.
विद्याथ्र्याची  शंभर टक्के उपस्थिती असावी, म्हणून सरकारने कोणती योजना सुरू केली, ती किती यशस्वी ठरली, या योजनेचे वेगळ्य़ा यंत्रणोव्दारे स्वतंत्र मूल्यमापन केले आहे का, संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात म्हटले आहे की, देशातील 14 लाख  बालके विद्यालयांत जात नाहीत. जर हे खरे असेल तर मुले शाळेत यावीत म्हणून कोणते विशेष प्रयत्न केले गेले आहेत,असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला. यावर मनुष्यबळ विकासमंत्री इराणी  म्हणाल्या, ‘केंद्र सरकारच्या जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीच्या 2क्13-14 च्या अहवालानुसार प्राथमिक स्तरावरील 1क्1.36  व उच्च प्राथमिक स्तरावर 89.33  व माध्यमिक स्तरावर 76.64 टक्के विद्याथ्र्याची उपस्थिती लागली आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षणातील जाणकार, स्वतंत्र विशेतज्ज्ञांच्या उपस्थितीत संयुक्त आढावा समितीकडून वर्षातून दोन वेळा आढावा घेतला जातो. दोन्ही कार्यक्रमांची लेखापरीक्षकांकडून व शेवटी  नियंत्रक तथा महालेखापरीक्षकांच्या वतीने पडताळणीही केली जाते. सुधारणा सुचविल्या जातात आणि अनुपालन अहवालही घेतला जातो. मात्र एवढे उपाय करूनही राजस्थान (2.98 लाख), झारखंड (2.44 लाख),बिहार (1.81 लाख), कर्नाटक (1.81 लाख), हरियाणा ( 92 हजार)आणि आसाम (88 हजार) मधील मुले शाळेपासून दूर राहिले. मात्र ही योजना चांगली असून, त्यावर आपले लक्ष असेल, असेही त्या म्हणाल्या. (विशेष प्रतिनिधी)