शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बाजारपेठ शेतकऱ्यांचीच असावी

By admin | Updated: July 15, 2016 03:30 IST

कृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी

विठ्ठल कवडे,  पंढरपूरकृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी, असा आपला संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित ‘पंढरी कृषी’ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर तर व्यासपीठावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आदी उपस्थित होते.बाजारपेठ आवश्यक आहे, ती आपल्याला जिवंत ठेवायची आहे, परंतु शेतकऱ्यांना मारून ती जिवंत ठेवायची नाही. शेतकऱ्यांची बाजारपेठ शेतकऱ्यांच्याच हातात असली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतला. आपण शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ मुक्त केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत राज्यातील शेतकरी समृद्ध होणार नाही, तोपर्यंत राज्य समृद्ध होणार नाही. राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून ८२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. शेतकरी आजही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम राबविले. त्यामध्ये राज्यात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.