शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

बाजारपेठ शेतकऱ्यांचीच असावी

By admin | Updated: July 15, 2016 03:30 IST

कृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी

विठ्ठल कवडे,  पंढरपूरकृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी, असा आपला संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित ‘पंढरी कृषी’ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर तर व्यासपीठावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आदी उपस्थित होते.बाजारपेठ आवश्यक आहे, ती आपल्याला जिवंत ठेवायची आहे, परंतु शेतकऱ्यांना मारून ती जिवंत ठेवायची नाही. शेतकऱ्यांची बाजारपेठ शेतकऱ्यांच्याच हातात असली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतला. आपण शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ मुक्त केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत राज्यातील शेतकरी समृद्ध होणार नाही, तोपर्यंत राज्य समृद्ध होणार नाही. राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून ८२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. शेतकरी आजही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम राबविले. त्यामध्ये राज्यात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.