शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मराठवाड्यात ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली

By admin | Updated: February 17, 2016 07:27 IST

सततची नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन मराठवाड्यात या वर्षीच्या सुरवातीच्या ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी तीन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं आहे.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १७ - दुष्काळ, अवकाळी, गारपीट आणि पूर्वमोसमी पाऊस अशा चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सततची नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन मराठवाड्यात या वर्षीच्या सुरवातीच्या ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी तीन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं आहे.
 
मराठवाडा विभागीय आयुक्ताच्या कार्यालयातून मिळालेल्या आकडीवारीनुसार या वर्षीच्या १२ फेब्रुवारी पर्यंत मराठवाठ्यात १२४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मराठवाड्यात २०१५ मध्ये ११३० तर २०१४ मध्ये ५५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. प्रत्येक वर्षाला हा ग्राफ वाढत असल्याचे दिसते आहे. 
 
गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची विविध कारणे सांगितली जात आहेत. त्यात दुष्काळ, अवकाळी, गारपीट आणि पूर्वमोसमी पाऊस, पाण्याचे तुरक प्रमाण, नापीक जमीन शेतकऱ्यांचा कर्जबाजारी पणा अशी अनेक प्रमुख कारणे आहेत.