शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वाढत्या असहिष्णुतेमुळे मराठी साहित्यिकांनी परत केले पुरस्कार

By admin | Updated: October 23, 2015 22:25 IST

देश्यातील आणि राज्यातील वाढत्या असहिष्णुतेमुळे दिग्गज मराठी साहित्यिकांनी आपले पुरस्कार मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याच्या खाजगी सचिवाकडे परत केले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि.२३ - देश्यातील आणि राज्यातील वाढत्या असहिष्णुतेमुळे दिग्गज मराठी साहित्यिकांनी आपले पुरस्कार मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याच्या खाजगी सचिवाकडे परत केले. पुरस्कार, मानचिन्ह आणि पुरस्काराची रक्कम यावेळी त्यांनी सचिवांकडे सुपूर्द केली. या साहित्यिकांमध्ये प्रज्ञा पवार, गणेश विसपुते, संभाजी भगत, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद माळसे, येशू पाटील, मुकुंद कुळे, उर्मीला पवार यांचा समावेश आहे. 
दादरीतील घटनेनंतर सध्या देशभरातील अनेक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत. यानंतर मराठी साहित्यिकांनाही राज्य सरकारने दिलेले विविध पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या देश अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून जात असून १९७५ पेक्षा सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहिच्य आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात अपिरिमित दंडेलशाही सुरु असल्याचे असल्याचे लेखिका प्रज्ञा पवार यांनी म्हटले होते.
तर दिल्ली येथे आज साहित्य अकादमीने आपले मौन तोडले असून कुलबुर्गींच्या हत्येचा निषेध केला आहे. साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत घ्यावेत अशी विनंती अकादमीने केली आहे. आज सकाळी किमान १०० साहित्यिकांनी साहित्य अकादमी बाहेर मूकमोर्चा काढला होता. त्यानंतर साहित्य अकादमीने हा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी साहित्य अकादमीने पुढाकार घ्यावा असे साहित्यिकांनी म्हटले आहे.