शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

वाढत्या असहिष्णुतेमुळे मराठी साहित्यिकांनी परत केले पुरस्कार

By admin | Updated: October 23, 2015 22:25 IST

देश्यातील आणि राज्यातील वाढत्या असहिष्णुतेमुळे दिग्गज मराठी साहित्यिकांनी आपले पुरस्कार मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याच्या खाजगी सचिवाकडे परत केले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि.२३ - देश्यातील आणि राज्यातील वाढत्या असहिष्णुतेमुळे दिग्गज मराठी साहित्यिकांनी आपले पुरस्कार मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याच्या खाजगी सचिवाकडे परत केले. पुरस्कार, मानचिन्ह आणि पुरस्काराची रक्कम यावेळी त्यांनी सचिवांकडे सुपूर्द केली. या साहित्यिकांमध्ये प्रज्ञा पवार, गणेश विसपुते, संभाजी भगत, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद माळसे, येशू पाटील, मुकुंद कुळे, उर्मीला पवार यांचा समावेश आहे. 
दादरीतील घटनेनंतर सध्या देशभरातील अनेक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत. यानंतर मराठी साहित्यिकांनाही राज्य सरकारने दिलेले विविध पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या देश अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून जात असून १९७५ पेक्षा सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहिच्य आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात अपिरिमित दंडेलशाही सुरु असल्याचे असल्याचे लेखिका प्रज्ञा पवार यांनी म्हटले होते.
तर दिल्ली येथे आज साहित्य अकादमीने आपले मौन तोडले असून कुलबुर्गींच्या हत्येचा निषेध केला आहे. साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत घ्यावेत अशी विनंती अकादमीने केली आहे. आज सकाळी किमान १०० साहित्यिकांनी साहित्य अकादमी बाहेर मूकमोर्चा काढला होता. त्यानंतर साहित्य अकादमीने हा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी साहित्य अकादमीने पुढाकार घ्यावा असे साहित्यिकांनी म्हटले आहे.