शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

मराठा समाजाला फसवण्याचा भाजपचा डाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 05:16 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निघणारे लाखोंचे मोर्चे पाहून भारतीय जनता पार्टी सरकारकडून मराठा समाजाला चर्चेचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निघणारे लाखोंचे मोर्चे पाहून भारतीय जनता पार्टी सरकारकडून मराठा समाजाला चर्चेचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चर्चेतून सरकार मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे नेतृत्त्व म्हणून भाजप महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांना पुढे करत आहे. मात्र याआधी धनगर आरक्षणासाठी १ आॅगस्ट रोजी निघालेल्या मोर्चाला पाटील यांनी चर्चेचे आवाहन केले. मात्र गेल्या दोन महिन्यांत या प्रश्नावर साधी चर्चा करण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची बैठकही घेतलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोणताही निर्णय न घेता केवळ चर्चेचे आवाहन करून धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजाची फसवणूक करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे.मराठा क्रांती मोर्चाला आरक्षणासाठी संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तरी अ‍ॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात मराठा आणि दलित नेत्यांसोबत चर्चा करूनच कोणताही निर्णय घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. (प्रतिनिधी)