शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

अखेर माळीणला मिळाले साडेपाच कोटी!

By admin | Updated: January 9, 2015 02:22 IST

दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले.

मुंबई : दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून त्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तत्काळ ५ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी जारी केली. तसेच माळीण गावाचे पुनर्वसन आता मदत व पुनर्वसन विभागामार्फत निर्णयदेखील घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५.५५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आजच सुपूर्द करण्यात आले. या रकमेसह आतापर्यंत मृतांच्या वारसांना ७ कोटी ५५ लाख रुपये देण्यात आले आहे. या दुर्घटनेत १५१ जण मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तीच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचे शासनाने जाहीर केले होते. १ आॅगस्ट २०१४ रोजी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानंतर मदत देण्यात आलेली नव्हती. उर्वरित अर्थसहाय्य आज देण्यात आले. पुनर्वसनाचे काम आदिवासी विकास विभागाऐवजी आता मदत व पुनर्वसन विभागातर्फे करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)आदिवासी विकास आणि मदत व पुनर्वसन या दोन विभागांच्या वादात माळीणचे पुनर्वसन रखडले, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन मदतीचा प्रश्न मार्गी लावला.