शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

अखेर माळीणला मिळाले साडेपाच कोटी!

By admin | Updated: January 9, 2015 02:22 IST

दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले.

मुंबई : दोन खात्यांच्या वादात दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन अडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच राज्य सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून त्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तत्काळ ५ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी जारी केली. तसेच माळीण गावाचे पुनर्वसन आता मदत व पुनर्वसन विभागामार्फत निर्णयदेखील घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५.५५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आजच सुपूर्द करण्यात आले. या रकमेसह आतापर्यंत मृतांच्या वारसांना ७ कोटी ५५ लाख रुपये देण्यात आले आहे. या दुर्घटनेत १५१ जण मृत्युमुखी पडले होते. मृत व्यक्तीच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचे शासनाने जाहीर केले होते. १ आॅगस्ट २०१४ रोजी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यानंतर मदत देण्यात आलेली नव्हती. उर्वरित अर्थसहाय्य आज देण्यात आले. पुनर्वसनाचे काम आदिवासी विकास विभागाऐवजी आता मदत व पुनर्वसन विभागातर्फे करण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)आदिवासी विकास आणि मदत व पुनर्वसन या दोन विभागांच्या वादात माळीणचे पुनर्वसन रखडले, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन मदतीचा प्रश्न मार्गी लावला.