शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

विलासरावांमुळेच महाराष्ट्र प्रगतिपथावर

By admin | Updated: August 12, 2014 01:40 IST

१९९६ ते ९९ या युतीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट होता. अशा परिस्थितीत स्व. विलासराव मुख्यमंत्री झाले.

लातूर : १९९६ ते ९९ या युतीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट होता. अशा परिस्थितीत स्व. विलासराव मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांनी आपल्या धोरणात्मक निर्णयाने महाराष्ट्राची पुन्हा उभारणी करून राज्याला प्रगतीपथावर आणले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केले. रेणा सहकारी साखर कारखान्यातर्फे कारखानास्थळी उभारलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, वयाच्या ३७ व्या वर्षी राज्य मंत्रिमंडळात आलेल्या विलासरावांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा देशाच्या राजकारणावर उमटविला. लोकाभिमुख प्रशासक, शेतकऱ्यांचा नेता, अमोघ वाणीचा वक्ता असे त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलु होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात विकास कामांचा डोंगर उभा केला. मराठवाड्याला मुख्य प्रवाहात आणले. त्यांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. (प्रतिनिधी)