शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

देशात महाराष्ट्रच अग्रेसर; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By admin | Updated: May 1, 2016 01:57 IST

महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत आजही क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्राचे मॉडेल अधिक प्रभावी असून केंद्र सरकारनेही आता याच मॉडेलचा स्वीकार केला आहे. त्यामुळे यापुढेही महाराष्ट्रच नंबर

मुंबई : महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत आजही क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्राचे मॉडेल अधिक प्रभावी असून केंद्र सरकारनेही आता याच मॉडेलचा स्वीकार केला आहे. त्यामुळे यापुढेही महाराष्ट्रच नंबर एक राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस दिली. विविध क्षेत्रांत मूलगामी परिवर्तन घडविण्यासह सर्व समाजघटकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सरकार जाणिवेने प्रयत्नशील आहे. यंदा राज्यापुढे दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान असले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जलसंधारणातून पाणलोट क्षेत्राचा विकास करून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करण्यावर सरकारचा भर आहे. आतापर्यंत केवळ पैसे खर्च केले, मात्र पाणलोटाचा विकास झाला नाही. शिवाय, धरणांमुळे दुष्काळमुक्ती शक्य नाही. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. वैद्यकीय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नीट परीक्षा लागू करून सरकार कुठल्याही स्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. २०१८ पासून नीट परीक्षा लागू करावी, अशी मागणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आहे. यासाठी फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.