शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

कमी दाबाचे क्षेत्र विरले; मुंबईवरील मळभ हटले

By admin | Updated: November 19, 2014 05:09 IST

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरले असून, मुंबईवरील मळभदेखील हटले आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरले असून, मुंबईवरील मळभदेखील हटले आहे. गेल्या आठवडाभरापासून समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम होता. परिणामी मुंबईत ढगाळ वातावरण होते. शिवाय पावसाच्या धाराही पडल्या होत्या.गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यासह मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात आले. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. शिवाय पडलेल्या पावसाचे पाणी साचून डेंग्यूचा धोका वाढला. दरम्यान, नोव्हेंबरच्या मध्यात मुंबईकरांना थंडी जाणवते. मात्र पूर्वेकडच्या वाऱ्यामुळे अद्यापही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव जाणवू लागलेला नाही. त्यात कमाल आणि किमान तापमानही अनुक्रमे ३५, २५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांना हा हवाबदल रुचेनासा झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. कोकण-गोव्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)