शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाचे क्षेत्र विरले; मुंबईवरील मळभ हटले

By admin | Updated: November 19, 2014 05:09 IST

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरले असून, मुंबईवरील मळभदेखील हटले आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरले असून, मुंबईवरील मळभदेखील हटले आहे. गेल्या आठवडाभरापासून समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम होता. परिणामी मुंबईत ढगाळ वातावरण होते. शिवाय पावसाच्या धाराही पडल्या होत्या.गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यासह मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात आले. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. शिवाय पडलेल्या पावसाचे पाणी साचून डेंग्यूचा धोका वाढला. दरम्यान, नोव्हेंबरच्या मध्यात मुंबईकरांना थंडी जाणवते. मात्र पूर्वेकडच्या वाऱ्यामुळे अद्यापही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव जाणवू लागलेला नाही. त्यात कमाल आणि किमान तापमानही अनुक्रमे ३५, २५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांना हा हवाबदल रुचेनासा झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. कोकण-गोव्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)