शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेतकऱ्यांची लूट करण्याचा खासगी कंपन्यांना परवाना - राधाकृष्ण विखे

By admin | Updated: June 10, 2016 18:51 IST

महाबीज या शासकीय कंपनीने बियांण्यांच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे आता खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचेही भाव वाढतील. ही दरवाढ म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना लुटण्याचा खासगी

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. १० - महाबीज या शासकीय कंपनीने बियांण्यांच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे आता खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचेही भाव वाढतील. ही दरवाढ म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना लुटण्याचा खासगी कंपन्यांना दिलेला परवानाच आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राज्य सरकारवर केली़. नगर येथे पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, सरकारने बियाणांची दरवाढ मागे न घेतल्यास राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तसे आदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, सरकारने बियाणे मोफत देण्याची घोषणा केली होती़. मात्र, शेतकऱ्यांना बियाणे मोफत देण्याऐवजी भरमसाठ भाववाढ केल्याचेही यावेळी राधाकृष्ण विखे म्हणाले.