शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

म्हाडाचे दीड वर्षाने विजेत्यांना पत्र

By admin | Updated: October 8, 2015 03:15 IST

म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना दिलासा मिळाला असून विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे.कोकण मंडळाने विरार-बोळिंज येथील १ हजार ७१६ घरांची लॉटरी जुलै २0१४ मध्ये काढली होती. या लॉटरीत अल्प व मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी हजारो अर्ज आले होते. मोठ्या संख्येने असलेल्या अर्जांमधून विजेत्या ठरलेल्या विजेत्यांना हक्काचे घर मिळाल्याचा आनंद झाला होता. पण मंडळाकडून तब्बल दीड वर्ष उलटले तरी विजेत्यांना कोणतेही पत्र पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच आपल्याला घराचा ताबा कधी मिळणार याबाबत विजेत्यांना चिंता होती.दरम्यान, विजेत्यांनी कागदपत्रे जमा केल्यानंतर डिसेंबरपर्यंत पात्रता निश्चिती करण्यात येणार असल्याचे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. छाननीनंतर अपात्र ठरणाऱ्यांची तातडीने सुनावणी करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्यांची पैसे भरण्याची पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.मंडळामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले नव्हते. अखेर इमारतींचे काम वेगाने सुरु असल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले आहे. विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.