शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

म्हाडाचे दीड वर्षाने विजेत्यांना पत्र

By admin | Updated: October 8, 2015 03:15 IST

म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना दिलासा मिळाला असून विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे.कोकण मंडळाने विरार-बोळिंज येथील १ हजार ७१६ घरांची लॉटरी जुलै २0१४ मध्ये काढली होती. या लॉटरीत अल्प व मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी हजारो अर्ज आले होते. मोठ्या संख्येने असलेल्या अर्जांमधून विजेत्या ठरलेल्या विजेत्यांना हक्काचे घर मिळाल्याचा आनंद झाला होता. पण मंडळाकडून तब्बल दीड वर्ष उलटले तरी विजेत्यांना कोणतेही पत्र पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच आपल्याला घराचा ताबा कधी मिळणार याबाबत विजेत्यांना चिंता होती.दरम्यान, विजेत्यांनी कागदपत्रे जमा केल्यानंतर डिसेंबरपर्यंत पात्रता निश्चिती करण्यात येणार असल्याचे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. छाननीनंतर अपात्र ठरणाऱ्यांची तातडीने सुनावणी करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्यांची पैसे भरण्याची पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.मंडळामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले नव्हते. अखेर इमारतींचे काम वेगाने सुरु असल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले आहे. विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.