शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड करणाऱ्यालाच दाखले; ग्रामसभेचा निर्णय

By admin | Updated: May 25, 2017 01:46 IST

दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक नागरिकाला वृक्ष लागवड अनिवार्य करण्याचा ठराव येथील शिर्ला ग्रामसभेने घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला (अकोला) : दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रत्येक नागरिकाला वृक्ष लागवड अनिवार्य करण्याचा ठराव येथील शिर्ला ग्रामसभेने घेतला. या ठरावात वृक्ष लावाल, तरच ग्रामपंचायतीमधील कोणताही दाखला मिळेल, असा ठरावही घेतला. सरपंच रीना संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली २३ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ‘एक दाखला, एक झाड’ असा ठराव भारत वृक्ष क्रांतीचे जनक ए. एस. नाथन यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला. वृक्ष लावाल, तरच ग्रामपंचायतमधील दाखला मिळेल, असेही एकमताने ठरले. ज्या नागरिकांना वृक्ष लागवड शक्य नसेल त्यांनी वृक्षरोपणासाठी ५० रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करावे लागतील. त्या रकमेतून ग्रामपंचायततर्फे संबंधित व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करण्यात येईल. ३५०० वृक्षारोपण करण्याचे ध्येय प्रशासनाचे असल्याचे ग्रामसेवक राहुल उंदरे यांनी सांगितले.