शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

कोकणला समृद्धीचे प्रवेशद्वार करू

By admin | Updated: October 14, 2014 01:24 IST

मत्स्यनिर्यात, पर्यावरण पर्यटन, किल्लेपर्यटन यासारख्या अनेक माध्यमांतून कोकणचा विकास करणो शक्य आहे. इथला समुद्र महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या समृद्धीचे प्रवेशद्वार होऊ शकतो,

रत्नागिरी : मत्स्यनिर्यात, पर्यावरण पर्यटन, किल्लेपर्यटन यासारख्या अनेक माध्यमांतून कोकणचा विकास करणो शक्य आहे. इथला समुद्र महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या समृद्धीचे प्रवेशद्वार होऊ शकतो,  असे सांगतानाच महाराष्ट्राचा डंका सर्वत्र पिटला जावा, यासाठी आता महाराष्ट्रातही पूर्ण बहुमताचे सरकार निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. 
रत्नागिरीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होत़े 
मोदी म्हणाले, विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या भागातील व्यापार सुरक्षित राहावा, यासाठी शिवाजी महाराजांनी समुद्रात किल्ले बांधले आहेत. कोकणाकडे जर लक्ष दिले गेले असते तर कोकण कुठल्या कुठे पोहोचला असता़लोकमान्य टिळकांची ही जन्मभूमी आहे. त्यांनी आपल्याला एक मंत्र दिला होता, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ आता त्यात बदल करायला हवाय. ‘सुराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ असे म्हणायला हवे. कारण आता भारत स्वतंत्र असल्याचे मोदी 
म्हणाल़े   (वार्ताहर)
 
विदर्भाबाबत शरद पवार भांडणो लावताहेत!
सांगली : वेगळ्या विदर्भाबाबत सार्वमत घेण्याची भाषा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नव्याने भांडण निर्माण करीत आहेत, अशी टीका भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगलीत केली. प्रशासकीय कामाच्या दृष्टीने छोटी राज्ये असावीत, अशी भूमिका भाजपाने 25 वर्षापूर्वीच घेतली होती. आजही ती भूमिका कायम आहे, असे सूचित करीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.