शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

विधिमंडळाचे रेकॉर्डब्रेक कामकाज

By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST

सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई : सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्डब्रेक कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, टोलमुक्ती, शेतक-यांचे पॅकेज, मुंबईचा विकास आदी सर्व विषयात सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. गारपीट, अवकाळी पाऊसाने पिडीत शेतक-यांना सरकारने आतापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे एकूण दहा हजार कोटींची मदत दिली. ऊस उत्पादक शेतक-यांच्या एफआरपीसाठी २ हजार कोटींच्या कर्जाची घोषणा करण्यायत आली असून त्यामुळे शेतक-यांना प्रतिटन २२५ रुपये मिळणार आहेत. शिवस्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईच्या विकासासाठी मेट्रो, मोनोसह सिडकोच्या घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. युती सरकार सत्तेत आल्यापासून अपराधसिध्दीचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्च अखेरीस हा दर ३८ टक्कयांपर्यंत पोहचले आहे. नागपूरच्या तुरुंगातून कैद्यांचे पलायन गंभीर घटना आहे. नागपूर तुरुंगात शंभरहून अधिक मोबाईल असून तुरुंगफोडीची घटना घडू शकते, असा स्पष्ट इशारा मागील सरकारला मिळाला होता. मात्र, या अहवालावर मागील सरकारने कारवाई केल्या नसल्याचा आरोपाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)