शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी पक्की, सरकार नक्की

By admin | Updated: September 13, 2014 04:53 IST

लोकशाही आघाडी सरकारने १५ वर्षांमध्ये केलेल्या अनेक विकासकामांमुळे मतदार पुन्हा एकदा आघाडीलाच संधी देतील

मुंबई : लोकशाही आघाडी सरकारने १५ वर्षांमध्ये केलेल्या अनेक विकासकामांमुळे मतदार पुन्हा एकदा आघाडीलाच संधी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक जाहीर होताच व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीची सन्मानाने आघाडी होईल, असे ते म्हणाले. निवडणूक आचारसंहिता लागू होताच घेतलेल्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मिळालेले यश, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतदानाची टक्केवारी, २००९मध्ये कोणी किती जागा लढविल्या, १९९९मध्ये आम्ही वेगळे लढलो तेव्हाची स्थिती अशा सगळ्या निकषांचा आधार आघाडीचा फॉर्म्यूला ठरविताना घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत लोकहिताचे घेतलेल्या अनेक निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आता पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम करण्याचे आणि जनतेचे जीवन अधिक सुखकर करण्याचे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी जनतेचा कौल आघाडीला हवा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेची निवडणूक लढणार का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्याबाबतची भूमिका आपण काँग्रेस श्रेष्ठींकडे कळविली आहे. श्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील. (विशेष प्रतिनिधी)