शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांनी नेतृत्वाची फळी तयार करावी

By admin | Updated: September 19, 2014 01:02 IST

उद्योगामध्ये एका ठरावीक कालावधीनंतर काही अडचणी निर्माण होतात. त्या केवळ आर्थिक पातळीवरील नसतात, तर अनेकदा कुशल नेतृत्वाचीही कमतरता भासते.

पुणो : उद्योगामध्ये एका ठरावीक कालावधीनंतर काही अडचणी निर्माण होतात. त्या केवळ आर्थिक पातळीवरील नसतात, तर अनेकदा कुशल नेतृत्वाचीही कमतरता भासते.  उद्योगांनी आपल्या व्यवस्थापनामध्ये कुशल नेतृत्व असलेल्या तज्ज्ञांची फळी निर्माण करण्याची गरज असल्याचे मत प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी येथे व्यक्त केले.
ओम प्रकाशनतर्फे संपादित  ‘ब्राrाण उद्योगरत्ने’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. पितांबरी प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, प्रकाशनचे मुख्य संपादक गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे, कार्यकारी संपादिका जयश्री धुपकर उपस्थित होत्या. ब्राrाण समाजातील 24 यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा या पुस्तकामध्ये मांडण्यात आल्या आहेत. या उद्योजकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये विनायक पंडीत,  सुभाष अनगळ, जयंत फडके, डॉ. अरूण जोशी, अमोल अत्रे, राजीव आपटे, रविंद्र मंकणी, सुधीर मांडके, रवी धोत्रे, अजित चाफळकर, जितेंद्र जोशी, रविंद्र प्रभुदेसाई, मिलिंद मराठे, अनिल यार्दी, आर. डी. देशपांडे, श्यामकांत मेंगाळे, डॉ. श्रीरंग गोखले, राजेश कुलकर्णी, अॅड. उदय कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, अजित अकोलकर, सदानंद देशपांडे, शेखर चरेगावकर, अरविंद सुरंगे यांचा समावेश आहे. 
 चौधरी म्हणाले, ‘‘नावीन्यता, दूरदृष्टी, नेतृत्वगुण, आव्हान स्वीकारण्याची तयारी ही कौशल्ये उद्योजकामध्ये असतात. अडचणींना सामोरे जाण्यासाठी व्यवस्थापनामध्ये नेतृत्व करू शकणा:या तज्ज्ञांची फळी असली पाहिजे. हा दररोजच्या व्यवस्थापनातला भाग असून, अनेक उद्योग त्यात कमकुवत ठरतात. उद्योगाला पुढे नेण्यासाठी तज्ज्ञांची गरज असते. कॉर्पोरेट उद्योजकता ही काळाची गरज बनली असून, त्याचा समावेश व्यवस्थापन अभ्यासक्रमात करणो आवश्यक आहे.’’ 
हर्डीकर यांनी पुस्तकाची माहिती दिली. यापुढील काळात ब्राrाण समाजासाठी उद्योग संजीवनी, उद्योग वारसा व नवउद्योजक अभियान सुरू करणार असल्याचे सांगितले. मीनल ओर्पे यांनी सूत्रसंचालन केले. संजय ओर्पे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
नावीन्यावर पाहिजे भर : प्रभुदेसाई
4उद्योग क्षेत्रबद्दल मुलांना लहान वयातच प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. शिकारपूर म्हणाले, की समाजानेही आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. सध्या देश चांगल्या स्थितीतून जात आहे. जागतिकीकरण, आऊटसोर्सिगमुळे सर्व उद्योजकांचा फायदा होणार आहे. उद्योजकांनी सातत्याने नावीन्यतेवर भर द्यायला हवा. उद्योजक हा त्याच्या व्यवसायाचा राजा आहे, तर विपणनक्षमता ही त्या उद्योजकाचे सैनिक असते, असे प्रभुदेसाई यांनी नमूद केले.