शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता पालखी अभियानाचा शुभारंभ

By admin | Updated: October 3, 2016 05:14 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार

मुंबई- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. समाजात स्वच्छतेचा संदेश पोहचविणारे संत गाडगेबाबा यांनी ज्या मोटारीतून राज्यात प्रवास केला होता त्या मोटारीचे पालखीत रूपांतर करण्यात आले असून ही पालखी राज्यभर स्वच्छतेचा संदेश देईल. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या पालखी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियान कालावधीत पालखी मार्गावरील गावे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी भेटी देऊन स्वच्छता स्वयंसेवक स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. यादरम्यान अस्वच्छ ठिकाणे लोकसहभागातून स्वच्छ केली जाणार आहेत. ज्या ठिकाणी स्वच्छता पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी पथनाट्य, प्रवचने किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छता पालखीच्या सन्मानार्थ प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालखीच्या वास्तव्याच्या कालावधीचे दिवस हे ह्यस्वच्छता दिवसह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. स्वच्छता पालखीचा मार्ग कोकण विभागात (२ ते ११ आॅक्टोबर), पुणे विभाग (१२ ते २० आॅक्टोबर), नाशिक विभाग (२१ ते २९ आॅक्टोबर), औरंगाबाद विभाग (३० ते ११ नोव्हेंबर), नागपूर विभाग (१२ ते २१ नोव्हेंबर) आणि अमरावती विभाग (२२ ते ३० नोव्हेंबर) या स्वच्छता पालखी कार्यक्रमाचा समारोप संत गाडगेबाबा यांच्या अमरावती येथील समाधीस्थळी करण्यात येणार आहे.