शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा आठवडा

By admin | Updated: June 12, 2016 04:42 IST

अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठीचा हा शेवटचा आठवडा असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठीचा हा शेवटचा आठवडा असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जून आहे.एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आजीसीएसई, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी सोबत, पसंतीक्रम अर्ज भरणे अनिवार्य होते. आॅफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार नसल्यामुळे निकालानंतर आॅनलाईन नोंदणी हाच पर्याय उपलब्ध आहे. नोंदणी केलेल्या एकूण अर्जांमध्ये एसएससी बोर्डातून सर्वाधिक म्हणजे १ लाख ३२ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत, तर आयबी बोर्डातून सर्वात कमी म्हणजे आता पर्यंत २ अपूर्ण आणि २ कन्फर्म नोंदणी अर्ज करण्यात आले आहेत, तर पसंतीक्रम नोंदणीत ही आयबीचा आकडा सगळ््यात कमी आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागने दिली आहे. (प्रतिनिधी)