शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

कोकण रेल्वे दहा तास उशिरा

By admin | Updated: August 27, 2014 04:47 IST

वीर ते करंजाडीदरम्यान मालगाडीचे डबे घसरून रविवारी झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेचे वेळापत्रक अद्याप रुळावर आलेले नाही.

मुंबई : वीर ते करंजाडीदरम्यान मालगाडीचे डबे घसरून रविवारी झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेचे वेळापत्रक अद्याप रुळावर आलेले नाही. त्यामार्गे जाणाऱ्या सर्व ट्रेन आठ ते दहा तास उशिराने धावत असून, गणेशोत्सवास कोकणात जाणारे चाकरमानी लटकले आहेत.वीर ते करंजाडी दरम्यान डाऊनला जाणाऱ्या एका मालगाडीचे सात डबे रविवारी रुळावरुन घसरले होते. हा मार्ग पूर्ववत होण्यास २६ तास लागले. मात्र ५०० मीटरच्यापर्यंतच्या ट्रॅकचे मोठे नुकसान झाल्याने नवीन ट्रॅक व स्लीपर्स टाकण्याचे काम सुरु असल्याने त्याचा परिणाम कोकणमार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर झाला. सोमवारी काही ट्रेन तब्बल सहा ते सात तास उशिराने धावत होत्या. मात्र मंगळवारी याच मार्गावरील सर्व ट्रेन आठ ते दहा तास उशिराने धावू लागल्या.करंजाडीजवळ एका वळणावर सुरू असलेल्या ट्रॅकचे काम पूर्ण होण्यास आणखी एक दिवस लागणार असल्याने बुधवारी देखील प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)