शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार

By admin | Updated: July 21, 2015 01:01 IST

गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस राज्याच्या अनेक भागात परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस राज्याच्या अनेक भागात परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर अनेक ठिकाणी त्याने हजेरी लावली. मराठवाडा मात्र कोरडाच राहिला. तेथे कोठेही पाऊस पडल्याची नोंद झाली नाही.मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांवर आणि अरबी समुद्रात किनारपट्टीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रीय असल्याने मॉन्सून राज्यात सक्रीय झाला आहे. परिणामी राज्यात मराठवाडा वगळता सर्वदूर पाऊस पडू लागला आहे. गेल्या २४ तासांत महाबळेश्वर आणि विदर्भातील पेरसेओणी येथे प्रत्येकी ९० मिमी पावसाची नोंद झाली.त्यापाठोपाठ सुरगाणा, इतगपुरी येथे ७०, रामटेक, सावनेर येथे ६०, भिरा, गगनबावडा, चिखलदरा येथे ५०, वेंगुर्ला, कर्जत, माथेरान, सडक अर्जुनी येथे ४०, सावंतवाडी, कणकवली, देसाईगंज, गडचिरोली, सालेकसा, ब्रम्हपुरी, चार्मोशी, आमगाव येथे ३०, कुडाळ, पाली, तळा, राजापूर, मालवण, संगमेश्वर, दापोली, चंदगड, पुणे-वेल्हा, पुणे-मुळशी, पुणे-भोर, ओझरखेडा, दिंडोरी, भद्रावती येथे २०, रोहा, शहापूर, ठाणे, पोलादपूर, भिवंडी, चिपळूण, उल्हासनगर, रत्नागिरी, गुहाघर, शाहूवाडी, राधानगरी, एटापल्ली, चंद्रपूर, भंडारा येथे १० मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यांवरही मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत ताम्हिणी, शिरगाव घाटांमध्ये ९० मिमी, दावडी घाटात ७०, डुंगरवाडी, अम्बोणे, भिरा, लोणावळा घाटात ५०, कोयना, वळवण, शिरोटा घाटात ४०, खोपोली, ठाकूरवाडी घाटात ३० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यात अशी स्थिती असताना मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच आहे. तेथे दुष्काळाचे सावट पडू लागले आहे.