शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

ऐरोलीमध्ये कोळी - आगरी महोत्सव सुरू

By admin | Updated: January 20, 2017 02:56 IST

मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्यावतीने ऐरोलीमध्ये कोळी -आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले

नवी मुंबई : मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्यावतीने ऐरोलीमध्ये कोळी -आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बुधवारी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आठवले यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुंबईच्या विकासासाठी शिवसेना, भाजपा व आरपीआयने एकत्र येवून निवडणूक लढण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणुकीवेळी आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार राजन विचारे यांनीही महोत्सवाचे आयोजक रेवेंद्र पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. कोळी आगरी महोत्सवाच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या संस्कृतीचे दर्शन होत आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा महोत्सवातून जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. आयोजक रेवेंद्र पाटील यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. स्थानिक भूमिपुत्रांनी संस्कृती व परंपरा प्राणपणाने जपली आहे. ही संस्कृती प्रत्येक घराघरात पोहोचविण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले. महोत्सवाची सुरवात एकवीरा देवीच्या पालखी सोहळ्याने झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. महोत्सवाला विजय चौगुले, नगरसेवक राजू कांबळे, आकाश मढवी, संजू वाडे व मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.