शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

विदर्भात खरीप पिकांवर किडींचा हल्ला !

By admin | Updated: September 9, 2014 04:54 IST

सततच्या हवामान बदलाचा परिणाम खरीप पिकावर होत असून, अनेक प्रकारच्या कीडींनी या पिकांवर हल्ला केल्याने शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

अकोला : सततच्या हवामान बदलाचा परिणाम खरीप पिकावर होत असून, अनेक प्रकारच्या कीडींनी या पिकांवर हल्ला केल्याने शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सोयाबीन पिकावर आलेल्या भुरक्या सोंड्यांचे व्यवस्थापन करताना त्रस्त झालेल्या शेतकर्‍यापुढे, तंबाखुची पाने खाणार्‍या अळीचेही संकट उभे राहू पाहात आहे. कापूस या पिकावरही कोकडा आला आहे. यंदा दोन महिने उशिरा पाऊस सुरू झाला असून, भरिस भर वातावरणात सतत बदल होत आहेत. प्रखर तापमान , ढगाळ वातावरण, कधी कमी तर कधी जास्त पाऊस असे प्रतिकुल वातावरण आहे. याचा फटका खरीप पिकांना बसत असून, अनेक पिकांवर मुख्यत्वे कापूस आणि सोयाबीन पिकावर वेगवेगळ्य़ा किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर २९ ऑगस्टपासून अधून- मधून पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे शेताचा फेरफटका मारणे किंवा पिकांचे सर्वेक्षण करणे शेतकर्‍यांना कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेक भागात शेतांमध्ये पाणी साचले आहे. ते शेताबाहेर काढणेही अशावेळी शक्य होत नसल्याने पिके पिवळी तर पडतच आहेत, शिवाय अशा भागात किडींचा जोर वाढला आहे. पश्‍चिम विदर्भात खरीप पिकांवर भुरके सोंड्यांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही बहुभक्षी कीड असून, या किडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार या किडीचे व्यवस्थापन करावे.