शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कांबा पुलाला संरक्षण कठडा नाही!

By admin | Updated: June 5, 2017 03:01 IST

कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : पाताळगंगा नदीजवळ असलेल्या कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधी वा संबंधित शासनाचे अधिकारी लक्ष घालत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या पुलावरून चांभार्ली गावाकडे जाता-येताना नाइलाजास्तव प्रवाशांना या पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.चांभार्ली व कांबे गावांतील ग्रामस्थांना जोडून ठेवण्यासाठी हा उपयुक्त आहे. मात्र, पूल आमदार निधीतून बांधून चार ते पाच वर्षे झाली. तरी संरक्षक कठडा अद्याप बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहन उलटून नदीपात्रात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुलावरून विद्यार्थी, स्थानिक नागरिकांची नियमित वर्दळ असते. शिवाय, या पुलामुळेच कांबा व चांभार्ली गाव जोडले गेले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या पुलावरून जाणे पसंत करतात. हा पूल एकेरी वाहतुकीसाठी अरुंद तर आहेच; परंतु पुलाला संरक्षक कठडा नसल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच पावसाळ्यात या पुलावरून लहान मुले गतकाठीच्या साहाय्याने मासे पकडत असताना काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. तरी संबंधितांनी तत्काळ लक्ष घालून संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.