शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची थट्टा

By admin | Updated: March 10, 2016 03:37 IST

शालेय शिक्षण विभागाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला नसल्याने, शासकीय आणि अशासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.आयटीआय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी देण्याचा निर्णयच घेतला नसल्याची माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. याबाबत अशासकीय आयटीआय संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते म्हणाले की, ‘बसचा पास काढण्याचे पैसे नसल्याने बहुतेक विद्यार्थी आयटीआयमध्ये येत नाहीत. त्यात राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने आनंद झाला होता. मात्र, खासगी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कमाफी देणाऱ्या शासनाला प्रशिक्षणार्थींना शुल्कमाफी देणे जरूरीचे का वाटले नाही? याचा अर्थ कळलेला नाही. त्याचा खुलासा सरकारने करायला हवा. (प्रतिनिधी)