शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

एलबीटी रद्द करण्यास ५ जूनची मुदत

By admin | Updated: May 27, 2014 05:45 IST

लबीटी रद्द करण्यासाठी सरकारने ५ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील २६ महापालिका क्षेत्रात बेमुदत व निर्णायक आंदोलन छेडले जाईल

सांगली : एलबीटी रद्द करण्यासाठी सरकारने ५ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील २६ महापालिका क्षेत्रात बेमुदत व निर्णायक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा फॅमचे (फेडरेशन आॅफ असोसिएशन्स् आॅफ महाराष्टÑ) अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी आज (सोमवारी) येथील राज्यव्यापी मेळाव्यात दिला. सांगलीच्या राजमती भवनात आज एलबीटीविरोधी कृती समितीच्या वतीने व्यापार्‍यांचा राज्यव्यापी मेळावा पार पडला. यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातील व्यापारी-उद्योजक प्रतिनिधी सहभागी झाले होते. गुरनानी म्हणाले की, आजपासून राज्यातील एलबीटीविरोधातील दुसर्‍या टप्प्याचे व निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. आम्ही कराच्या विरोधात नव्हे, तर भ्रष्टाचार व छळवणुकीच्या विरोधात आहोत. त्यामुळेच व्यापार्‍यांची तसेच सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारा हा कर आम्हाला मान्य नाही. हा कर लादून सरकारने ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ दाखवली आहे. त्याचा प्रत्यय आता लोकसभा निवडणुकीपासून येऊ लागला आहे. सरकारने येत्या ५ जूनपर्यंत एलबीटी रद्दचा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरात व्यापारी आंदोलन छेडतील. आता हे आंदोलन निर्णायक स्वरूपाचे असेल. त्यासाठी राज्यभर जागृती करण्यात येणार आहे. लोकसभा निकालाने काँग्रेस सरकारला झटका बसला आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. महाराष्टÑाच्या ग्राहकांनी काय पाप केले आहे, ज्यामुळे येथील सरकार अन्य राज्यांपेक्षा अधिक कर लावत आहे? (प्रतिनिधी)