शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
6
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
7
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
8
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
9
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
10
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
11
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
12
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
13
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
14
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
15
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
16
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
17
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
18
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
19
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
20
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स

१ जूनपासून राज्यातील ६५ टोलनाके बंद

By admin | Updated: April 10, 2015 14:23 IST

येत्या १ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद होणार असून ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या टोलनाक्यांप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली असून राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद होणार असून ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे.
१ जूनपासून या नव्या धोरणाची अमलबजावणी होणार आहे. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. 
विधानसभा निवडणुकीत भाजपाने टोलमुक्तीचे स्वप्न दाखवत मत मिळवली होती. पण सत्तेत आल्यापासून टोलमुक्ती बाबत राज्य सरकारने काहीच पावले उचलली नव्हती. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत टोलमुक्तीची घोषणा केली. यानुसार राज्यातील ६५ टोलनाक्यांमधून वाहनचालकांची सुटका होणार आहे. कोल्हापूर टोलनाक्यासंदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती ३१ मे पर्यंत निर्णय घेणार आहे. मात्र मुंबईतील सहा प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यावर सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. मुंबई एंट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर ३१ जुलै रोजी निर्णय घेतला जाणार आहे.
 
कोणते टोलनाके होणार बंद 
 
> ठाणे - घोडबंदर 
> सोलापूर - बारामती
> औरंगाबादमधील ३ तर नागपूरमधील ५ टोलनाके होणार बंद.
> अमरावतीमधील १, चंद्रपूरमधील ३ टोलनाके बंद होणार.