शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

जलदूत एक्स्प्रेस पुन्हा सुरू

By admin | Updated: May 26, 2016 02:17 IST

वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचल्यानंतर गेले पाच दिवस बंद असलेली जलदूत एक्स्प्रेस सायंकाळी लातूरला पाठविण्यात आली.

मिरज (जि. सांगली) : वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचल्यानंतर गेले पाच दिवस बंद असलेली जलदूत एक्स्प्रेस सायंकाळी लातूरला पाठविण्यात आली. मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला होता. त्यामुळे पाच दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस बंद झाली. पाण्याअभावी म्हैसाळ उपसा सिंचन योजनासुध्दा बंद झाल्याने वारणा धरणातून रविवारी पाणी सोडण्यात आले. बुधवारी सकाळी मिरजेत नदीपात्रात पाणी आल्यानंतर रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा करणारे दोन्ही पंप सुरू करून हैदरखान विहिरीत पाणी साठा करण्यात आला. सायंकाळी चारपर्यंत जलदूत एक्स्प्रेसचे ५० टँकर भरून लातूरला पाठविण्यात आले. मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मिरज रेल्वेस्थानकाला व रेल्वे वसाहतीला गेले पाच दिवस टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता. मिरज रेल्वेस्थानकात पाणी टंचाईमुळे रेल्वेगाड्यांत मिरजेऐवजी पुणे व हुबळी स्थानकात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरज स्थानकात पाणी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. आता जलदूत एक्स्प्रेस दररोज मिरजेतून पाठविण्याचे नियोजन सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पाण्याचा वेग कमी असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात अद्याप पुरेसा साठा झालेला नाही. गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद असून ते कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)