शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

जैतापूरमुळे कोकणाचा कोळसा होऊ द्यायचा नाही

By admin | Updated: December 11, 2014 01:30 IST

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. आम्हाला कोकणाचा कोळसा होऊ द्यायचा नाही. कोकणातील माणसाचा रोजगार पर्यटनातून आहे.

प्रश्न - जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे का?
कदम - जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. आम्हाला कोकणाचा कोळसा होऊ द्यायचा नाही. कोकणातील माणसाचा रोजगार पर्यटनातून आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे जैतापूरसारखे प्रकल्प कोकणी माणसाच्या माथ्यावर मारायचे व कोकणाची स्मशानभूमी करायची, हे चालणार नाही. भाजपा व शिवसेनेच्या भूमिका अनेक विषयांवर परस्पर विरोधी राहिल्या आहेत. आतार्पयत राज्यात एक लाख मे.व्ॉ. वीजनिर्मिती होईल एवढे प्रकल्प मंजूर झाले आहेत. असे असताना जैतापूरचा आग्रह कशाला हवा?
प्रश्न - सागरी महामार्गाच्या घोषणा सातत्याने केल्या गेल्या, त्याचे काय?
कदम - सागरी महामार्ग प्रकल्प मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यास आपण तातडीने प्राधान्य देणार आहोत. आतार्पयत या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले असले तरी, आपण सागरी महामार्गाच्या अंमलबजावणीस कटिबद्ध आहोत.
प्रश्न - चिपळूणमधील लोटे परशुराम येथील कारखान्यांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण केले जाते. पर्यावरणमंत्री या नात्याने आपण त्याची कशी दखल घेणार?
कदम - लोटे परशुराम येथील प्रदूषणकारी 18 कारखान्यांना पर्यावरण खात्याची धुरा हाती घेताच नोटीस काढण्याचे आदेश आपण दिले आहेत. अनेक कारखाने प्रदूषणकारी पाणी, रसायने पाण्यात सोडून देतात. त्यांनी प्रक्रिया करून ते सोडले पाहिजे. प्रक्रिया करणारे प्लांट बसवणो खर्चिक असल्याचा दावा कारखाने करतात; मात्र ते मान्य केले जाणार नाही.
प्रश्न - लवासा प्रकल्पामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल कशी घेणार?
कदम - लवासा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काय मत आहे, ते आपल्याला पाहावे लागेल. त्यांनी सर्व परवानगी घेऊन काम केले असेल तर विरोधाकरिता विरोध करता येणार नाही. राजकीय सूडापोटी कुणावरही कारवाई होता कामा नये.