शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जायकवाडी धरणाला नाशिक, नगरचे पाणी

By admin | Updated: November 1, 2015 22:03 IST

तहानलेल्या मराठवाड्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी 2 हजार क्योसेसन पाणी सोडायला सुरवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि.०१ - तहानलेल्या मराठवाड्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी 2 हजार क्योसेसन पाणी सोडायला सुरवात झाली आहे.  ८ दिवसात जायकवाडी धरणात पाणी पोहचण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठची वीज बंद करण्यात आली आहे. पाणी न अड़विण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे.
जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासंदर्भात आज नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाची जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली ६ वाजता बैठक झाली. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या या बैठकीत मराठवाड्याची दुष्काळी परीस्थिती पाहून प्रशासनाने नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणातून आज रात्री गोदावरीत पाणी सोडण्याचा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोकळा केला होता मात्र सोडण्यात येणारे पाणी फक्त पिण्यासाठी आहे असे न्यायालयाने सांगीतल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.