शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

जायकवाडी धरणाला नाशिक, नगरचे पाणी

By admin | Updated: November 1, 2015 22:03 IST

तहानलेल्या मराठवाड्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी 2 हजार क्योसेसन पाणी सोडायला सुरवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि.०१ - तहानलेल्या मराठवाड्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी 2 हजार क्योसेसन पाणी सोडायला सुरवात झाली आहे.  ८ दिवसात जायकवाडी धरणात पाणी पोहचण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नदीकाठची वीज बंद करण्यात आली आहे. पाणी न अड़विण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे.
जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यासंदर्भात आज नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाची जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली ६ वाजता बैठक झाली. नाशिक जिल्हा प्रशासनाच्या या बैठकीत मराठवाड्याची दुष्काळी परीस्थिती पाहून प्रशासनाने नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणातून आज रात्री गोदावरीत पाणी सोडण्याचा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोकळा केला होता मात्र सोडण्यात येणारे पाणी फक्त पिण्यासाठी आहे असे न्यायालयाने सांगीतल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.