शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आयटीआय प्रवेशाला रविवारपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: September 23, 2016 04:39 IST

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अखेर प्रशासनाने २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे

मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अखेर प्रशासनाने २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण महासंचालनालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल ८ दिवसांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येणार आहेत.याआधी आयटीआय प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली होती. मात्र तेव्हा दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता. त्यामुळे फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. याची दखल घेत, गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात करण्यात आली. याआधी १२ सप्टेंबरला महासंचालनालयाने मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे १३ दिवसांपैकी राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ ४ दिवसांत प्रवेश अर्ज करावे लागणार आहेत. तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश उशीराने सुरू झाल्याचे व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सांगितले. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण शासकीय व अनुदानित आयटीआयमधील ७ हजार ७५२, खासगी आयटीआयमधील एकूण १८ हजार ८४२ जागा रिक्त असून लाखो विद्यार्थी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (प्रतिनिधी)