शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

अवजड वाहतुकीसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: October 3, 2016 05:03 IST

जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- अवजड वाहनांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी, जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. अलिबाग येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहतूक होताना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्याचप्रमाणे, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यावर उपाययोजना म्हणून विशेष कॉरिडोर निर्माण करणे गरजेचे होते. यासाठी जेएनपीटी ते बुटीबोरी हा मार्ग विशेष कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे गीते यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरला या नव्याने विकसित होणाऱ्या विशेष कॉरिडोरची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने, उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बंदरांचा विकास साधण्यासाठी रोहा-दिघी पोर्ट, जयगड-डिंगणी हे मार्ग रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, चिपळूण ते कराड या मार्गालाही फास्ट ट्रॅकवर आणण्यात येणार असल्याची माहिती गीते यांनी दिली.>किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च पाकिस्तानकडून गेली २० वर्षे छुपे हल्ले देशाने झेलले आहेत. उरी हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पलटवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च आहे. त्या दिशेने सुरक्षेची उपाययोजना केंद्र सरकार करीत आहे.