शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

अवजड वाहतुकीसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: October 3, 2016 05:03 IST

जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- अवजड वाहनांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी, जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. अलिबाग येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहतूक होताना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्याचप्रमाणे, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यावर उपाययोजना म्हणून विशेष कॉरिडोर निर्माण करणे गरजेचे होते. यासाठी जेएनपीटी ते बुटीबोरी हा मार्ग विशेष कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे गीते यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरला या नव्याने विकसित होणाऱ्या विशेष कॉरिडोरची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने, उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बंदरांचा विकास साधण्यासाठी रोहा-दिघी पोर्ट, जयगड-डिंगणी हे मार्ग रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, चिपळूण ते कराड या मार्गालाही फास्ट ट्रॅकवर आणण्यात येणार असल्याची माहिती गीते यांनी दिली.>किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च पाकिस्तानकडून गेली २० वर्षे छुपे हल्ले देशाने झेलले आहेत. उरी हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पलटवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च आहे. त्या दिशेने सुरक्षेची उपाययोजना केंद्र सरकार करीत आहे.