शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

दलित हत्याकांडाचा दोन दिवसांत तपास लावा

By admin | Updated: October 30, 2014 00:47 IST

जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे.

काँग्रेसची मागणी : पीडित कुटुंबाला पक्षाकडून आर्थिक मदत
पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे. दोन दिवसांत घटनेचा तपास न लागल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.
माणिकराव ठाकरे यांनी जवखेडे खालसा येथे बुधवारी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केल़े ठाकरे म्हणाले, या घटनेने राज्याची मान खाली गेली आहे. एवढय़ा क्रूरपणो झालेल्या घटनेचा तपास तातडीने लागायला पाहिजे होता. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा तसेच त्यात कोणीही राजकारण आणू नये. दोन दिवसांत प्रकरणाचा तपास लागला नाही तर राज्यात उद्रेक होईल. त्यातील आंदोलनात काँग्रेस पक्ष सहभागी होईल. ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन काँग्रेस कमिटीतर्फे दोन लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अरुण मुगदीया त्यांच्यासोबत होते.
बुधवारी दुपारी माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच घटनास्थळाची पाहणी केली़ विखे म्हणाले, संबंधित घटना राज्य तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने निंदनीय आहे. पुरोगामी नगर जिल्ह्याला न शोभणारी ही घटना आहे. घटनेचा तपासासाठी पोलीस अधिका:यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्अहमदनगर : जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असताना रोज नवा संदर्भ मिळत असल्याने पोलीस अधिकारी बुचकळ्य़ात पडले आहेत. 
च्पोलिसांसमोर रोज एक नवे कथानक येत आहे. त्यामुळे तपासाचा मार्ग बदलावा लागत आहे. दलित नेत्यांची आंदोलने, राजकीय नेत्यांच्या भेटी आणि हत्याकांडाचे प्रकरण थेट राज्यपालांर्पयत गेल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे.
च्जाधव कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे 22 ऑक्टोबरला उघडकीस आले होते. जातीयवाद, जमिनीचा वाद की अनैतिक संबंध, यापैकी नेमकी कोणती कारणो हत्येमागे आहेत याचा तपास सुरू आहे. रोज नव्या संशयितांचा शोध आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे. 
च्परिसरातील 7क् ते 8क् संशयितांची चौकशी झाली आहे. पोलिसांची विशेष पथके येथे तळ ठोकून आहेत. तिघांचा आधी गळा आवळून खून करण्यात आला. नंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र आरोपींना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
 
च्सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. रोज संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. अद्याप आरोपीर्पयत पोहोचलेलो नाही. प्रकरणातील क्लिष्टता पाहता तपासाच्या अंतिम टप्प्यावर पोचण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले.