शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

दलित हत्याकांडाचा दोन दिवसांत तपास लावा

By admin | Updated: October 30, 2014 00:47 IST

जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे.

काँग्रेसची मागणी : पीडित कुटुंबाला पक्षाकडून आर्थिक मदत
पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे. दोन दिवसांत घटनेचा तपास न लागल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.
माणिकराव ठाकरे यांनी जवखेडे खालसा येथे बुधवारी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केल़े ठाकरे म्हणाले, या घटनेने राज्याची मान खाली गेली आहे. एवढय़ा क्रूरपणो झालेल्या घटनेचा तपास तातडीने लागायला पाहिजे होता. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा तसेच त्यात कोणीही राजकारण आणू नये. दोन दिवसांत प्रकरणाचा तपास लागला नाही तर राज्यात उद्रेक होईल. त्यातील आंदोलनात काँग्रेस पक्ष सहभागी होईल. ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन काँग्रेस कमिटीतर्फे दोन लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अरुण मुगदीया त्यांच्यासोबत होते.
बुधवारी दुपारी माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच घटनास्थळाची पाहणी केली़ विखे म्हणाले, संबंधित घटना राज्य तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने निंदनीय आहे. पुरोगामी नगर जिल्ह्याला न शोभणारी ही घटना आहे. घटनेचा तपासासाठी पोलीस अधिका:यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्अहमदनगर : जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असताना रोज नवा संदर्भ मिळत असल्याने पोलीस अधिकारी बुचकळ्य़ात पडले आहेत. 
च्पोलिसांसमोर रोज एक नवे कथानक येत आहे. त्यामुळे तपासाचा मार्ग बदलावा लागत आहे. दलित नेत्यांची आंदोलने, राजकीय नेत्यांच्या भेटी आणि हत्याकांडाचे प्रकरण थेट राज्यपालांर्पयत गेल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे.
च्जाधव कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे 22 ऑक्टोबरला उघडकीस आले होते. जातीयवाद, जमिनीचा वाद की अनैतिक संबंध, यापैकी नेमकी कोणती कारणो हत्येमागे आहेत याचा तपास सुरू आहे. रोज नव्या संशयितांचा शोध आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे. 
च्परिसरातील 7क् ते 8क् संशयितांची चौकशी झाली आहे. पोलिसांची विशेष पथके येथे तळ ठोकून आहेत. तिघांचा आधी गळा आवळून खून करण्यात आला. नंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र आरोपींना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
 
च्सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. रोज संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. अद्याप आरोपीर्पयत पोहोचलेलो नाही. प्रकरणातील क्लिष्टता पाहता तपासाच्या अंतिम टप्प्यावर पोचण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले.