शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

इतिहास चुकीचा मांडल्यानेच असहिष्णुता

By admin | Updated: November 10, 2015 02:49 IST

‘चुकीचा इतिहास समाजासमोर मांडणारे, शिवाजी महाराजांना मुस्लीमविरोधी ठरवणाऱ्यांना राज्य शासन मानाचे पुरस्कार देत आहे. त्यामुळे असहिष्णू वातावरण समाजात वाढत आहे

बारामती : ‘चुकीचा इतिहास समाजासमोर मांडणारे, शिवाजी महाराजांना मुस्लीमविरोधी ठरवणाऱ्यांना राज्य शासन मानाचे पुरस्कार देत आहे. त्यामुळे असहिष्णू वातावरण समाजात वाढत आहे,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनावर निशाणा साधला. बिहारच्या निकालामुळे राजकीय बदलास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रंथ वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या वेळी पवार बोलत होते. ‘बिहारमधील सत्ताबदलाचे सूत्र देशभरात आणण्याचीवेळ आली आहे. महात्माजींचे चंपारण्यातील आंदोलन, तर जयप्रकाश नारायण यांचे आणीबाणीच्या विरोधी आंदोलन बिहारमधूनच देशभर पसरले, तसाच सत्ताबदल बिहारमधून सुरू झाला आहे.’‘देशातील असहिष्णुतेचे वातावरण, मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे तेथील जनतेने भाजपाला नाकारले. लष्कराचे माजी प्रमुख असलेले मंत्री दलितविरोधी विधान करतात, तर मुस्लिमांची संख्या वाढली, म्हणून एक मंत्री हिंदूंना लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन करतात. अशा वाचाळवीरांना कोणत्याही जबाबदार पदावर नेमण्यात येऊ नये,’ असेही मत पवार यांनी मांडले