शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या वृद्धीदराला दुष्काळाचा धोका

By admin | Updated: June 27, 2014 23:59 IST

आर्थिक वृद्धीदर 5 टक्क्यांच्या खाली जाईल, असा इशारा बँक ऑफ अमेरिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने म्हणजेच मेरिल लिंचने दिला आहे.

नवी दिल्ली : दुष्काळामुळे भारताचा आर्थिक वृद्धीदर 5 टक्क्यांच्या खाली जाईल, असा इशारा बँक ऑफ अमेरिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने म्हणजेच मेरिल लिंचने दिला आहे. याचा परिणाम म्हणजे महागाईचा दर 8 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान राहील आणि रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर टाकावा लागेल, असेही या संस्थेने म्हटले आहे.
देशात मान्सून लांबला आहे. सध्या झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा 45 टक्क्यांनी कमी आहे, असे डीएसपी मेरिल लिंचचे अर्थशास्त्रज्ञ इंद्रानी सेनगुप्ता यांनी सांगितले.
एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून, यामुळे 2015 या वर्षासाठी असलेला विकास दराचा 5.4 टक्क्यांचा अंदाज प्रत्यक्षात अर्धा ते पाऊण टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 
या परिस्थितीत महागाईही 8 ते 10 टक्क्यांच्या दरम्यानच राहील. त्यामुळेही रिझव्र्ह बँकेवर व्याजदर घटविण्यास मर्यादा येतील, असे त्यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4पावसाचे प्रमाण घटल्याने तीन त:हेचा फटका बसू शकतो, असेही ते म्हणाले. पहिला परिणाम म्हणजे दुष्काळामुळे खरीप पीक संकटात येईल. जर खरीप पिकात 3 टक्के घट झाली, तर आर्थिक वृद्धीदरात पाव टक्क्याने घट होते. 
4दुसरा परिणाम होईल, तो कृषी क्षेत्रवर. या क्षेत्रचा विकासदर कमी होईल. 
 
4तिसरा फटका बसेल, तो औद्योगिक उत्पादनाला. रिझव्र्ह बँक या परिस्थितीत व्याजदर घटविण्याची शक्यता नसल्याने त्याचा औद्योगिक क्षेत्रला फटका बसेल, असे विश्लेषण सेनगुप्ता यांनी केले आहे.