शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

भारतीय समाज नेहमीच सहिष्णू - जावेद अख्तर

By admin | Updated: November 29, 2015 02:39 IST

भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद

पुणे : भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी येथे केले.भारतातील चित्रपट निर्मितीच्या कलेविषयी चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आणि दिग्दर्शक राजू हिरानी यांनी संवाद साधला. पुण्यापासून सुरू झालेला हा कार्यक्रम इतर शहरांत देखील होणार आहे. चित्रपट निर्मितीमधील उत्कृष्टता याविषयी विविध मान्यवर मत मांडणार आहेत.सेन्सॉर बोर्डबद्दल बोलताना अख्तर म्हणाले, एकंदरच या बोर्डामध्ये उच्च गुणवत्ता असलेली माणसे असणे महत्त्वाचे आहे.उत्कृष्ट चित्रपटाची व्याख्या सांगताना अख्तर म्हणाले, परिपूर्ण चित्रपटाची अशी कोणतीही व्याख्या नसते. चित्रपट चांगला झाल्यानंतरच तुम्हाला ते समजते. याच अनिश्चिततेमुळे चित्रपट निर्मिती अधिक रंजक असते. राजू हिरानी म्हणाले, की चित्रपटाचा कोणताही फॉर्म्युला नसतो. जर एखादा फॉर्म्युला वारंवार वापरला तर धोकादायक ठरतो. त्यामुळे अभिनव चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एफटीआयआयच्या प्रश्नावर बोलताना राजू हिरानी म्हणाले, विद्यार्थी आणि प्रशासन या दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्यामुळे त्यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. (प्रतिनिधी)दुर्लक्ष केले पाहिजेआमिर खानच्या वक्तव्यावर उठलेल्या वादळाबाबत हिरानी म्हणाले की,आमिर खानने स्वत:हून येऊन पत्रकार परिषद घेतली नव्हती. त्याच्या मुलाखती दरम्यान तो बोलला. ती मुलाखत जर नीट पाहिली तर त्याने निरागसपणे उत्तर दिले आहे. खरे तर या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे होते. त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा त्यावर पडदा टाकणे गरजेचे आहे.