शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

भारतीय समाज नेहमीच सहिष्णू - जावेद अख्तर

By admin | Updated: November 29, 2015 02:39 IST

भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद

पुणे : भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी येथे केले.भारतातील चित्रपट निर्मितीच्या कलेविषयी चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आणि दिग्दर्शक राजू हिरानी यांनी संवाद साधला. पुण्यापासून सुरू झालेला हा कार्यक्रम इतर शहरांत देखील होणार आहे. चित्रपट निर्मितीमधील उत्कृष्टता याविषयी विविध मान्यवर मत मांडणार आहेत.सेन्सॉर बोर्डबद्दल बोलताना अख्तर म्हणाले, एकंदरच या बोर्डामध्ये उच्च गुणवत्ता असलेली माणसे असणे महत्त्वाचे आहे.उत्कृष्ट चित्रपटाची व्याख्या सांगताना अख्तर म्हणाले, परिपूर्ण चित्रपटाची अशी कोणतीही व्याख्या नसते. चित्रपट चांगला झाल्यानंतरच तुम्हाला ते समजते. याच अनिश्चिततेमुळे चित्रपट निर्मिती अधिक रंजक असते. राजू हिरानी म्हणाले, की चित्रपटाचा कोणताही फॉर्म्युला नसतो. जर एखादा फॉर्म्युला वारंवार वापरला तर धोकादायक ठरतो. त्यामुळे अभिनव चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एफटीआयआयच्या प्रश्नावर बोलताना राजू हिरानी म्हणाले, विद्यार्थी आणि प्रशासन या दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्यामुळे त्यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. (प्रतिनिधी)दुर्लक्ष केले पाहिजेआमिर खानच्या वक्तव्यावर उठलेल्या वादळाबाबत हिरानी म्हणाले की,आमिर खानने स्वत:हून येऊन पत्रकार परिषद घेतली नव्हती. त्याच्या मुलाखती दरम्यान तो बोलला. ती मुलाखत जर नीट पाहिली तर त्याने निरागसपणे उत्तर दिले आहे. खरे तर या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे होते. त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा त्यावर पडदा टाकणे गरजेचे आहे.