शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

पत्रकारांसाठी भारत असुरक्षित

By admin | Updated: December 29, 2015 19:48 IST

माध्यामात काम करणाऱ्यांवर सतत हल्ले होतात आणि यामध्ये आशिया खंडात भारत सर्वात पुढे असल्याचं एका आघाडीच्या माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

ऑनलाइन लोकमतपॅरीस, दि. २९ - माध्यामात काम करणाऱ्यांवर सतत हल्ले होतात आणि यामध्ये आशिया खंडात भारत सर्वात पुढे असल्याचं एका आघाडीच्या माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. पॅरीसमधील एका प्रमुख वृतप्रत्रसमुहाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारीतेवर दिवसे दिवस हल्ले होत असून यामध्ये आशिया खंडात भारत अग्रेसर असल्याच समोर आले आहे. ते रोखण्यासाठी शासन अपयशी ठरत असून जर पत्रकारांचे हल्ले रोखल्या गेले नाहीतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.२०१५ मध्ये जगातील ११० पत्रकार मारले गेले असून यामध्ये भारतातील ९ पत्रकारांचा समावेश असल्याच समजते आहे. यावरुनच भारतात पत्रकार किती सुरक्षित आहे हे दिसते. ह्यरिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्सह्णच्या वार्षिक अहवालानुसार भारतात ९ पत्रकारांना यावर्षी आपला जीव गमावावा लागला असून त्यामध्ये काही पत्रकार गुन्हेगारी आणि राजकिय नेत्यांबाबत रिपोर्टिंग करत होते, तर काही शोधप्रत्रकारिता करत असताना त्यांना आपला जीव गमावाव लागला. भारतात आपले काम करताना ५ पत्रकार मारले गेले तर ४ जण मरण्याच कारण अस्पष्ट आहे. आशिया खंडात भारत हा पत्रकारांसाठी सर्वात जास्त असुरक्षित आणि घातक देश असल्याच त्यांनी आपल्या अहवालात म्हटल आहे. भारतानंतर आशिया खंडात पत्रकांरावर होणाऱ्या हल्यात पाकिस्तान आणि अफगानिस्तानचा नंबर लागतो.