शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांसाठी भारत असुरक्षित

By admin | Updated: December 29, 2015 19:48 IST

माध्यामात काम करणाऱ्यांवर सतत हल्ले होतात आणि यामध्ये आशिया खंडात भारत सर्वात पुढे असल्याचं एका आघाडीच्या माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

ऑनलाइन लोकमतपॅरीस, दि. २९ - माध्यामात काम करणाऱ्यांवर सतत हल्ले होतात आणि यामध्ये आशिया खंडात भारत सर्वात पुढे असल्याचं एका आघाडीच्या माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. पॅरीसमधील एका प्रमुख वृतप्रत्रसमुहाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारीतेवर दिवसे दिवस हल्ले होत असून यामध्ये आशिया खंडात भारत अग्रेसर असल्याच समोर आले आहे. ते रोखण्यासाठी शासन अपयशी ठरत असून जर पत्रकारांचे हल्ले रोखल्या गेले नाहीतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.२०१५ मध्ये जगातील ११० पत्रकार मारले गेले असून यामध्ये भारतातील ९ पत्रकारांचा समावेश असल्याच समजते आहे. यावरुनच भारतात पत्रकार किती सुरक्षित आहे हे दिसते. ह्यरिपोर्टर्स विदआउट बॉर्डर्सह्णच्या वार्षिक अहवालानुसार भारतात ९ पत्रकारांना यावर्षी आपला जीव गमावावा लागला असून त्यामध्ये काही पत्रकार गुन्हेगारी आणि राजकिय नेत्यांबाबत रिपोर्टिंग करत होते, तर काही शोधप्रत्रकारिता करत असताना त्यांना आपला जीव गमावाव लागला. भारतात आपले काम करताना ५ पत्रकार मारले गेले तर ४ जण मरण्याच कारण अस्पष्ट आहे. आशिया खंडात भारत हा पत्रकारांसाठी सर्वात जास्त असुरक्षित आणि घातक देश असल्याच त्यांनी आपल्या अहवालात म्हटल आहे. भारतानंतर आशिया खंडात पत्रकांरावर होणाऱ्या हल्यात पाकिस्तान आणि अफगानिस्तानचा नंबर लागतो.