शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

पिंपरी गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा

By admin | Updated: December 8, 2014 02:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील आदर्श ग्राम योजनेत कल्याण तालुक्यातील पिंपरी गावाची निवड खा. राजन विचारे यांनी केली आहे

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील आदर्श ग्राम योजनेत कल्याण तालुक्यातील पिंपरी गावाची निवड खा. राजन विचारे यांनी केली आहे. त्या ठिकाणच्या मुलभूत समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्या गावासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या संदर्भात विशेष बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संपन्न झाली. गावातील लोकाना पिण्याची पाण्याची समस्या भेडसावत असून गावाची लोकसंख्या ३८४१ असून गावासाठी वेगळी पाणी पुरवठा योजना आखण्यात येणार आहे. याशिवाय गावातील अतंर्गत रस्ते, रोड लाईट, तलाव सुशीभीकरण, सार्वजनिक शौचालय, गटार, सार्वजनिक वाचनालयाची इमारत, स्मशानभूमी, नवीन अगण वाडी, जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व सरक्षक भिंत ,समाज मंदिराची दुरुस्ती, उद्यानेआदी कामे देखील विकास आराखड्यात प्रस्तावित दाखवण्यात आली आहेत. त्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली व गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणत्या योजनाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, याची सविस्तर चर्चा केली. या कोयना धरणाच्या बांधकामासाठी विस्तापित झालेल्या या गावातील प्रकल्प ग्रताना पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरु करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीला उप विभागीय अधिकारी एस. गिरासे , ठाणे तहसीलदार विकास पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)