शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

‘स्वातंत्र्यवीरांमुळे स्वतंत्र भारताचा सन्मान’

By admin | Updated: January 12, 2015 03:01 IST

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीरांनी दिलेली आहुती विसरून चालणार नाही. कारण त्यांच्या त्यागामुळेच स्वतंत्र भारताला सन्मान मिळाला

संगमनेर(अहमदनगर) : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीरांनी दिलेली आहुती विसरून चालणार नाही. कारण त्यांच्या त्यागामुळेच स्वतंत्र भारताला सन्मान मिळाला, असे प्रतिपादन माजी राष्ट्राध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी केले.पुरस्कारांच्या वितरणप्रसंगी पाटील म्हणाल्या, प्रत्येकात असामान्य बनण्याची शक्ती आहे. स्वत:मधील ताकद ओळखल्यास समृद्ध महाराष्ट्र घडू शकतो. महात्मा गांधींनी जातीयतेच्या भिंती मोडून शांतता व अहिंसेचा मंत्र दिला. स्वातंत्र्यलढ्यात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी काम केले. पाटील यांच्या हस्ते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ज्येष्ठ संशोधक डॉ. मधुकर चव्हाण, तर जिल्हास्तरीय सहकाररत्न पुरस्काराने मुरलीधर खताळ यांना सन्मानित करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. (प्रतिनिधी)