शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भूलतज्ज्ञ बजावणार महत्त्वाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 03:52 IST

जगातील सर्वांत लठ्ठ ५०० किलो वजन असलेली महिला इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद शनिवारी मुंबईत दाखल झाली. मात्र...

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ ५०० किलो वजन असलेली महिला इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद शनिवारी मुंबईत दाखल झाली. मात्र, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी तिच्यावर करण्यात येणाऱ्या बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीमध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तब्बल ५०० किलो वजन असणाऱ्या इमानवर शस्त्रक्रियेदरम्यान भूल देणे आव्हानात्मक ठरणार आहे, अशी माहिती बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली.विशेषत: बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीदरम्यान रुग्णाला देण्यात येणाऱ्या भुलीच्या प्रमाणाविषयी अत्यंत दक्षता बाळगावी लागते. त्यात शरीराच्या वजनाच्या क्षमतेप्रमाणे भुलीचे प्रमाण निश्चित केलेले असते. त्यानुसार, एक किलो वजनाला पाच मिलिलीटर भुलीचे प्रमाण असते. त्यानंतर, आवश्यकेतनुसार या प्रमाणात चढ-उतार कारावा लागते, असेही डॉ. बोरुडे यांनी सांगितले.यापूर्वी एका प्रकरणात काही तज्ज्ञ बेरिअ‍ॅट्रिक सर्जन्सनी ३०० किलो वजनाच्या रुग्णाला हाताळले होते, ती सर्जरी यशस्वी झाली होती. त्यामुळे अशा अपवादात्मक प्रकरणांमध्ये भुलीचे प्रमाण ठरविण्यासाठी ३-४ आठवड्यांपासून भूलतज्ज्ञ पूर्वतयारी करीत असतात. त्याचप्रमाणे, इमानच्या वैद्यकीय स्थितीचा प्रत्येक क्षणी अहवाल तपासून याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधी)