शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम-नागपूर’कडे अभियंत्यांचाच ओढा

By admin | Updated: May 7, 2017 04:33 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर

योगेश पांडे/ लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर पडली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत व्यवस्थापनातील दर्जेदार शैक्षणिक संस्था ठरलेल्या ‘आयआयएम’कडे सर्वांत जास्त ओढा अभियंत्यांचाच राहिला आहे. यातही ‘आयटी’ क्षेत्रातील अनुभवी अभियंत्यांचे प्रमाण सर्वांत जास्त दिसून आले आहे. येत्या काळात हा ‘ट्रेण्ड’ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे देण्यात आले आहे व तेथील अनेक प्राध्यापक नागपुरातदेखील धडे देतात. साधारणत: व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाणिज्य, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी जास्त प्रमाणात प्रवेश घेतात, असा समज आहे.मात्र ‘नागपूर-आयआयएम’ याला अपवाद ठरले आहे. ‘आयआयएम’च्या दोन्ही ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचे ‘प्रोफाईल’ पाहिले असता येथील ९४ टक्के विद्यार्थी हे अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असल्याचे स्पष्ट झाले.२०१५ सालच्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यातील ५१ विद्यार्थी हे अभियांत्रिकी पदवीधर होते. तर २०१६-१८ या ‘बॅच’मध्ये प्रवेशित ५६पैकी ५३ (९४.६४%) विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. वाणिज्य क्षेत्रातील केवळ २ (३.५७ %) विद्यार्थी असून, एकाने (१.७८ %) ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ‘आयटी’तील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक होते. सध्याच्या ‘बॅच’मध्ये ३२ विद्यार्थी (५७.१४ टक्के) ‘आयटी’ अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. तर उर्वरित २१ विद्यार्थी विविध अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आहेत.अनुभवाची टक्केवारीअनुभव२०१५-१६२०१६-१८फ्रेशर्स३१ %७.१४ %० ते २ वर्षे३३ %१७.८६ %२ ते ३ वर्षे१६ %४२.८६ %३ वर्षांहून अधिक२० %३२.१४ %