शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

बंदर गोव्याला नको तर तसे सांगा, गडकरी वैतागले

By admin | Updated: September 22, 2016 20:46 IST

बेतुल येथे नवे बंदर केंद्र सरकार उभे करू पाहत आहे. तथापि, गोव्याकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यासाठी गोव्याने केंद्राला बरीच जमीनही देणो गरजेचे आहे.

सदगुरू पाटीलपणजी, दि. २२  : बेतुल येथे नवे बंदर केंद्र सरकार उभे करू पाहत आहे. तथापि, गोव्याकडून त्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यासाठी गोव्याने केंद्राला बरीच जमीनही देणो गरजेचे आहे. याबाबत गोव्याकडून मोठासा प्रतिसाद न मिळाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज झाले आहेत हे गडकरी यांच्या चेह:यावरून व त्यांनी केलेल्या विधानावरून गुरुवारी स्पष्ट झाले. गडकरी म्हणाले, की गोव्यात नद्या उसपणो गरजेचेच आहे. त्याचा लाभ गोव्याला जलवाहतूक सुधारण्यासाठी होईल. वास्को येथे समुद्र उसपण्याच्यादृष्टीने काम सुरू होताच राष्ट्रीय हरित लवादाकडे काहीजणांनी त्यास आव्हान दिले. त्यामुळे स्थगिती आल्याची माहिती मला एमपीटीच्या चेअरमननी दिली.

गडकरी म्हणाले, की गोव्यात नवे बंदर अस्तित्वात येण्याची गरज आहे. आम्हाला अजून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून व एकूणच सरकारकडून परवानगी दिली जात नाही. गोव्याला जर बंदर नको असेल तर आम्ही कर्नाटक किंवा महाराष्ट्रात नवे बंदर सुरू करतो.गडकरी हे अशा प्रकारे नाराजी व्यक्त करत होते तेव्हा मुख्यमंत्री पार्सेकर व्यासपीठावर होते. त्यांनी गडकरी यांच्या भाषणात हस्तक्षेप केला नाही. तथापि, नंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, पार्सेकर म्हणाले, की गोव्याला नवे बंदर हवे की नको ते गोमंतकीयांनीच ठरवू द्या. गोव्यातील काहीजण अतिसंवेदनशील झालेले आहेत. ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. गडकरी यांनी गोव्याला खूप काही दिले आहे.मांडवीसाठी निधी मागितला नाही

तिस:या मांडवी पुलासाठी केंद्राने निधी नाकारला अशी चर्चा सुरू असल्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही तिस:या पुलासाठी निधीच मागितलेला नाही, त्यामुळे केंद्राने तो नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. मांडवी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.